कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने 'नवप्रकाश' योजना सुरू केली आहे. ...
भारतातील पत्रकारितेची निकोप वाढ व्हावी व गुणवत्तात्मक विकास व्हावा, या साठी केंद्र सरकारने 4 जुलै 1966 रोजी प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाची स्थापना केली ...
बँक, एटीएम सेंटरबाहेर रांगेत उभ्या राहणा-या नागरिकांचे पाय, कंबर, पाठदुखी होत असल्याने सोलापुरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना झंडू बामचे वाटप करुन अनोखे आंदोलन केले. ...
शासनाच्या महत्वकांक्षी व सर्वसामान्य कुटुंबातील रूग्णांना जीवनदान ठरलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतंर्गत आजअखेर सोलापूर जिल्ह्यातील ...
चिंचोली औद्योगिक वसाहतीमधील एव्हॉन लाइफ सायन्सेन लि. कंपनीत सापडलेल्या इफेड्रीनच्या अवैध साठ्याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल ...
मात्र आता जनता हुशार झाली आहे़ आगामी निवडणुकांमध्ये सरकारवरच ही जनता पलटेल व सर्जिकल स्ट्राईक करेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी केले़ ...
२७ नोव्हेंबर रोजी आळंदी (पुणे) येथे श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरीतून सोमवारी टाळ-मृदंगाच्या जयघोषात दुपारी १ वाजता श्री विठ्ठलाच्या पालखीचे ...
बारामती परिमंडलातील वीजग्राहकांनी ९ कोटी ७५ लाख रुपयांचा भरणा केला. ...
एटीएम सेंटर्स सुरू होऊन दोन दिवस झाले तरी रक्कम नसल्यामुळे आणि तांत्रिक कारणांमुळे ग्राहकांना त्यांचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. ...
देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्ह्याने सन २०१५-१६ या वर्षात तब्बल ३७७ कोटी ७३ लाखांची वीज तयार करुन महावितरणला विकली आहे. ...