गुंडांना पक्षात घेऊन निवडून आणू आणि नंतर त्यांना सुधारण्याचे काम करू, असे वादग्रस्त वक्तव्य सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केल्याने सोशल मीडियातून देशमुख यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. ...
निवडणुकीचा हंगाम उमेदवारांना काहीही करायला भाग पाडतो. विनयशीलता असो वा नसो त्यांना मतदारांचे पायही धरावे लागतात. सध्या राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीतही तसाच अनुभव देणाऱ्या ...