आषाढी एकादशी सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेल्या संत महंताच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्या बरोबरच थेट पंढरपूरला ...
देशात सर्वाधिक मोठी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केली आहे, बा विठ्ठला, आता शेतकरी कर्जमुक्त होऊ दे ! असे साकडे राज्याचे मुख्यमंत्री ...
आप्पासाहेब पाटील/ऑनलाइन लोकमत पंढरपूर, दि. 4 - आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा मंगळवारी पहाटे ... ...
जाहला भक्तीचा जागर।पंढरीत अवतरला वैष्णवांचा महासागर ।।या उक्तीप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त ...
बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड तालुक्यातील बाळसमुद्र या छोट्याशा गावातील मेरत दाम्पत्याला यंदाच्या शासकीय महापूजेत सहभागी ...
विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदलण्याची सुरुवात झाली आहे. ...
महाराष्ट्र शासन शिवछत्रपतींच्या विचारांवर चालणारे शेतकऱ्यांचे सरकार आहे ...
देहू-आळंदीसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत वाखरी मुक्कामी थांबलेला लाखो भक्तांचा मेळा टाळ मृदंगाच्या गजरात पंढरीच्या भक्तीसागरात सामील झाला. ...
नेवासा जि अहमदनर या वारकऱ्याचा रक्ताच्या उलट्या होऊन दि 2 रोजी रात्रीच्या सुमारास मृत्यु झाला असल्याची घटना करकंब येथे घडली. ...