ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
गरिबांचा, शेतकऱ्यांचा आणि वारकऱ्यांचा देव म्हणून पांडुरंगाची ख्याती आहे. तरीही आषाढी वारी काळात म्हणजेच २४ जून ते ९ जुलै दरम्यान वारकऱ्यांनी देणगी देत पांडुरंगाला कोट्यधीश बनविले आहे. ...