उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाळवंटामध्ये असणा-या पुंडलिकासह सर्व मंदिरे निम्मी पाण्याखाली गेली असून घाटांना पाणी लागले आहे. व्यासनारायण झोपडपट्टीतील नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्य ...
एसटी बस न थांबविल्याचा राग एका पोलीसाला न आवरल्याने त्याने चक्क एसटी चालकाच्या श्रीमुखात लगावली़ तो एवढ्यावरच न थांबता दगडाने एसटीची काच फोडून अडीच हजार रूपयांचे एसटीचे नुकसान केले़ ...
आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : समाधानी स्वयंपूर्ण खेडेगांव या योजनेच्या अंतर्गत पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी हिरज गाव दत्तक घेतलेले आहे़ या गावात गुरूवारी सकाळी सात वाजता सोलापूर तालुका पोलीसांनी स्वच्छता मोहिम राबविली़ यात प्रामुख्याने ताल ...
दोन वर्षांपासून मंदीचा मार झेलत असलेल्या रिअल इस्टेट बाजारपेठेमध्ये उठावाचे पर्व सुरू झाले आहे, असा दावा बिल्डर्सकडून केला जात आहे. घर खरेदीच्या व्यवहारात लक्षणीय वाढ झाली नसली तरी स्वत:च्या घराचे स्वप्न पाहणारे शहरवासीय गृहनिर्माण प्रकल्पाची चौकशी म ...
बेकायदेशीरपणे गर्भपात करीत पुरावे नष्ट केल्याबद्दल माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील डॉ़ विजयसिंह भगत व मेडद येथील डॉ़ सुखदेव कदम यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. ...
इंडी परिसरातील ग्रामीण भागात गेल्या महिनाभरात अनेक पिस्तूल आणि जिवन्त काडतूस पोलिसांनी जप्त केल्याची घटना घडली़ सोमवारी पुन्हा दोन गावठी पिस्तुल व सात जिवंत काडतुसे जप्त केल्याची घडना इंडी तालुक्यातील नंद्राळ क्रॉसजवळ घडली. ...
लोणंद-फलटण-पंढरपूर या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेला सुरुवात झाली आहे़ याबाबत खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कामाला गती आल्याचे भारतीय रेल्वे पुणे येथील सर्वेअर मुकुंद खिलारी यांनी सांगितले़ ...
‘जगायचं कसं’ ही तुमची-आमची समस्या नसून जगाची अस्वस्थता आहे. जग हे तणावाकडे चालले असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी मन सशक्त ठेवून आपले काम आणि जबाबदारी निष्ठेने पार पाडली तरच आपल्याला जगण्याचा मार्ग सापडतो, ...