दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) लातूर येथे दि. ९ ते ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अभिमन्यू टकले यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
तालुक्यातील सीना नदीवरील बोपले बंधाºयातून बेकायदा वाळू उपसा व वाहतूक करण्यात येत असलेल्या तक्रारीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा मारून ८ वाहनांसह (किंमत ७४ लाख १८ हजार रुपयांची वाहने) साडेचार ब्रास वाळू ताब्यात घेऊन ९ जणांविरुद्ध ...
ग्रामसेवकाच्या बनावट सह्या करून १० लाख ६२ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पद्मिनी खंडागळे, त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर खंडागळे आणि अन्य दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
आता मनोमीलन करू, असे दोघा मंत्र्यांनी आश्वासन दिले तरी वरून दोस्ती, आतून कुस्ती असेच चित्र पाहावयास मिळेल, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अॅड. यु. एन. बेरिया यांनी पत्रकार परिषदेत केला. ...
ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेस उद्या शुक्रवार दि. १२ जानेवारीपासून प्रारंभ होत असून, ‘श्री’नी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक घालण्यासाठी नंदीध्वजांची मिरवणूक सकाळी ८ वाजता बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यातून निघणार आहे. ...
मनपातील गटबाजीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत वर्षा निवासस्थानावर दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत केलेल्या फटकेबाजीचा परिणाम लागलीच दिसून येत आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांना मी ब्राह्मणच मानतो. त्या काळच्या विद्वानांनी जर बाबासाहेबांना संस्कृत शिकविले असते; तर ते दुसरे शंकराचार्य झाले असते, असे विधान आज भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी आज येथे केले. ...
शेतीसाठी आज गुरुवारपासून उजनी धरणाचे पाणी कालव्यातून सोडण्याचा निर्णय मुंबईत बुधवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. या निर्णयामुळे रब्बी पिकांना पाणी मिळणार असल्याने शेतकरीवर्ग सुखावला आहे. ...