सध्या दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विविध सिंचन प्रकल्पांना निधी मिळावा, या मागण्यांसंदर्भात खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या ... ...
प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर जो धुडघूस घालण्यात आला त्यासंदर्भात आम्ही खोलवर जाऊन माहिती घेतली. यात, लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे लोक हे शेतकरी नव्हते, तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असे आमच्या लक्षात आले. असा दावा पवारांनी केला आहे. ...