ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुक्यातील २५३ बचत गटांना राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून ५ कोटी ४७ लाख रुपयांचा कर्जपुरवठा केला. ... ...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून प्रत्येक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेत ... ...