शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

coronavirus; ३१ मार्च नव्हे...आता १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार रेल्वेची प्रवासी वाहतूक

By appasaheb.patil | Updated: March 26, 2020 12:15 IST

रेल्वे बोर्डाची घोषणा; जीवनाश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी मालगाड्यांची वाहतूक सुरू राहणार

ठळक मुद्दे- भारतीय रेल्वे बोर्डाने घेतला निर्णय- मालवाहतुक गाड्या सुरूच ठेवण्याचाही घेतला निर्णय- तिकीट आरक्षण केंद्रेही बंदच राहणार

सोलापूर : करोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री पूर्ण देशामध्ये लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर भारतीय रेल्वेने ही १४ एप्रिलपर्यत देशभरात धावणा-या  सर्व प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय  घेतला आहे. देशात सर्वत्र धावणा-या मेल, एक्सप्रेस, प्रीमियम, पॅसेजर गाड्या १४ एप्रिल पर्यत रद्द करण्यात येत असल्याची घोषणा बुधवारी रेल्वे बोर्डाने केली. 

यापूर्वी  भारतीय रेल्वेने २२ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२०  पर्यत सर्व गाड्या रद्द करण्याची घोषणा केली होती. देशातील विविध भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मालगाड्यांची वाहतूक मात्र सुरू राहणार आहे. सर्व रेल्वे गाड्यां १४ एप्रिल २०२० च्या रात्री १२  वाजे पर्यतच्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सर्व स्थानकावरील आरक्षित काउंटर्स (पीआरएस) अनारक्षित तिकीट  काउंटर्स १४ एप्रिल-2020  पर्यंत बंद राहतील. रेल्वे स्थानकाबाहेरील अधिकृत तिकीट आरक्षण केंद्रे सध्या बंदच राहणार आहेत. यामुळे प्रवाशांनी तिकीट रद्द करण्यासाठी धावपळ करू नये. आॅनलाइन पध्दतीने तिकीटे काढलेल्यांचा परतावा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. ज्यांनी तिकीट खिडकीवरून काढली असतील, त्यांना परतावा मिळवण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस