शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

अक्षयतृतीयेसाठी घराघरांमध्ये आंब्याचा मान; पण फळांचा राजा खातोय भलताच भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 10:53 IST

अक्षयतृतीयेला आंब्याच्या रसाचा मान असल्याने आंबा खरेदीसाठी सोलापूरकरांनी एकच गर्दी.

ठळक मुद्देरविवार व सोमवारी आंबा महोत्सवात ३४ लाख रुपयांची आंबा विक्रीशहरात अन्य मंडयांमध्ये आंबा खरेदीसाठी गर्दी होती;पण दर अधिक असल्यामुळे खरेदीचे प्रमाण कमी दिसून आले.

सोलापूर: अक्षयतृतीयेला आंब्याच्या रसाचा मान असल्याने आंबा खरेदीसाठी सोलापूरकरांनी एकच गर्दी केल्याचे आंबा महोत्सवात पाहावयाला मिळाले. गर्दीच्या प्रमाणात स्टॉलची संख्या कमी असल्याने आंबा खरेदीदारांची अडचण झाल्याचे दिसून आले. रविवार व सोमवारी आंबा महोत्सवात ३४ लाख रुपयांची आंबा विक्री झाल्याचे सांगण्यात आले. शहरात अन्य मंडयांमध्ये आंबा खरेदीसाठी गर्दी होती;पण दर अधिक असल्यामुळे खरेदीचे प्रमाण कमी दिसून आले.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षयतृतीयेचा मान आहे. अक्षयतृतीया मंगळवारी असल्याने सोमवारी आंबा खरेदीसाठी सोलापूरकर आंबा महोत्सव, सातरस्ता, बाजार समिती व अन्य ठिकाणच्या बाजारात दिसून आले. महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात आंबा खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. कोकणातील शेतकºयांचा आंबा येथे मिळत असल्याने खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र या ठिकाणी अपुरी जागा, गाड्या लावण्यासाठी पार्किंगची सोय नसल्याने अनेकांनी आंबा खरेदीसाठी आत न जाता बाहेरुनच जाणे पसंद केले. अतिशय कमी जागेत अवघ्या २० स्टॉलची सोय करण्यात आली आहे. स्टॉल कमी अन् शेतकºयांची नोंदणी अधिक असे चित्र आंबा महोत्सवात झाले आहे. 

२७ शेतकºयांनी आंबा महोत्सवासाठी नोंदणी केली असून, स्थानिक शेतकºयांना नोंदणी न केल्याने विक्रीसाठी दरवर्षीप्रमाणे संधी मिळाली नाही. सोमवारी सायंकाळी २० स्टॉलपैकी पाच स्टॉल आंबा संपल्याने रिकामे होते. नोंदणी केलेले शेतकरी आंबा विक्रीसाठी सोलापुरात येण्यासाठी इच्छुक असले तरी लावलेल्या स्टॉलवरील आंबा कधी संपतो?, याचा अंदाज येत नसल्याने कोकणातील शेतकरी कोकणातच अडकले आहेत. महोत्सवातील स्टॉलवर एक डझन आंब्याचा दर ५०० रुपये व त्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. सातरस्ता व अन्य ठिकाणी ८० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत एक डझन आंब्याची विक्री झाली. 

आंबा कमी पडणार नाही-नाईक- स्टॉल उभारणीसाठी जागा मिळाली नाही. अपुºया जागेत स्टॉलची उभारणी करावी लागली. सोलापूरकरांना आंबा कमी पडणार नाही. कोकणातून पुण्याकडे जाणारा आंबा सोलापुरला मागविला आहे. ज्या शेतकºयांचा आंबा संपला आहे अशा ठिकाणी नोंदणी केलेले कोकणातील शेतकरी मंगळवारी आंबा घेऊन येत असल्याचे कृषी पणन मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक दिलीप नाईक यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAkshaya Tritiyaअक्षय तृतीयाMangoआंबाMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती