शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

अक्षयतृतीयेसाठी घराघरांमध्ये आंब्याचा मान; पण फळांचा राजा खातोय भलताच भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 10:53 IST

अक्षयतृतीयेला आंब्याच्या रसाचा मान असल्याने आंबा खरेदीसाठी सोलापूरकरांनी एकच गर्दी.

ठळक मुद्देरविवार व सोमवारी आंबा महोत्सवात ३४ लाख रुपयांची आंबा विक्रीशहरात अन्य मंडयांमध्ये आंबा खरेदीसाठी गर्दी होती;पण दर अधिक असल्यामुळे खरेदीचे प्रमाण कमी दिसून आले.

सोलापूर: अक्षयतृतीयेला आंब्याच्या रसाचा मान असल्याने आंबा खरेदीसाठी सोलापूरकरांनी एकच गर्दी केल्याचे आंबा महोत्सवात पाहावयाला मिळाले. गर्दीच्या प्रमाणात स्टॉलची संख्या कमी असल्याने आंबा खरेदीदारांची अडचण झाल्याचे दिसून आले. रविवार व सोमवारी आंबा महोत्सवात ३४ लाख रुपयांची आंबा विक्री झाल्याचे सांगण्यात आले. शहरात अन्य मंडयांमध्ये आंबा खरेदीसाठी गर्दी होती;पण दर अधिक असल्यामुळे खरेदीचे प्रमाण कमी दिसून आले.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून अक्षयतृतीयेचा मान आहे. अक्षयतृतीया मंगळवारी असल्याने सोमवारी आंबा खरेदीसाठी सोलापूरकर आंबा महोत्सव, सातरस्ता, बाजार समिती व अन्य ठिकाणच्या बाजारात दिसून आले. महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवात आंबा खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. कोकणातील शेतकºयांचा आंबा येथे मिळत असल्याने खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र या ठिकाणी अपुरी जागा, गाड्या लावण्यासाठी पार्किंगची सोय नसल्याने अनेकांनी आंबा खरेदीसाठी आत न जाता बाहेरुनच जाणे पसंद केले. अतिशय कमी जागेत अवघ्या २० स्टॉलची सोय करण्यात आली आहे. स्टॉल कमी अन् शेतकºयांची नोंदणी अधिक असे चित्र आंबा महोत्सवात झाले आहे. 

२७ शेतकºयांनी आंबा महोत्सवासाठी नोंदणी केली असून, स्थानिक शेतकºयांना नोंदणी न केल्याने विक्रीसाठी दरवर्षीप्रमाणे संधी मिळाली नाही. सोमवारी सायंकाळी २० स्टॉलपैकी पाच स्टॉल आंबा संपल्याने रिकामे होते. नोंदणी केलेले शेतकरी आंबा विक्रीसाठी सोलापुरात येण्यासाठी इच्छुक असले तरी लावलेल्या स्टॉलवरील आंबा कधी संपतो?, याचा अंदाज येत नसल्याने कोकणातील शेतकरी कोकणातच अडकले आहेत. महोत्सवातील स्टॉलवर एक डझन आंब्याचा दर ५०० रुपये व त्यापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. सातरस्ता व अन्य ठिकाणी ८० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत एक डझन आंब्याची विक्री झाली. 

आंबा कमी पडणार नाही-नाईक- स्टॉल उभारणीसाठी जागा मिळाली नाही. अपुºया जागेत स्टॉलची उभारणी करावी लागली. सोलापूरकरांना आंबा कमी पडणार नाही. कोकणातून पुण्याकडे जाणारा आंबा सोलापुरला मागविला आहे. ज्या शेतकºयांचा आंबा संपला आहे अशा ठिकाणी नोंदणी केलेले कोकणातील शेतकरी मंगळवारी आंबा घेऊन येत असल्याचे कृषी पणन मंडळाचे सहायक सरव्यवस्थापक दिलीप नाईक यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरAkshaya Tritiyaअक्षय तृतीयाMangoआंबाMarketबाजारAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती