शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अप्रुका नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात आलेगावचा तरुण वाहून गेल्याचा संशय

By शीतलकुमार कांबळे | Updated: June 13, 2024 19:56 IST

दोन दिवसांनंतरही तो सापडत नसल्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल

शीतलकुमार कांबळे, सांगोला : अप्रुका नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून जाताना आलेगाव ता सांगोला येथील तानाजी भगवान दिवसे हा ३७ वर्षीय तरुण घराकडे परतलाच नाही. त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याच्या संशयावरून नातेवाईकांनी गेली दोन दिवस त्याचा अप्रुका नदीच्या पाण्यात शोध घेऊनही तो सापडला नाही. याबाबत, तानाजीची आई धोंडाबाई भगवान दिवसे (रा. आलेगाव) यांनी पोलिसात मुलगा हरविल्याबाबत तक्रार दिली आहे.

आलेगाव (दिवसेवस्ती) ता. सांगोला येथील तानाजी भगवान दिवसे हा ३७ वर्षीय तरुण बुधवारी (दि.११) रात्री ९ च्या सुमारास आलेगाव ते दिवसेवस्ती घराकडे निघाला होता दरम्यान त्यादिवशी मृगाच्या मुसळधार पावसामुळे दिवसे वस्तीकडे जाणाऱ्या रोडवरील अप्रुका नदीला पाणी आल्यामुळे गावातील लोकांनी त्याला नदीला पाणी आले आहे. तू पाण्यातून जाण्याचे धाडस करू नकोस म्हणून ग्रामस्थांनी रोखले होते तरीही तो अंधारात तसाच पाण्यातून पुढे निघाला होता.

मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो घराकडे परतलाच नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्याची चौकशी सुरू केली असता ग्रामस्थांनी रात्री घडला प्रकार सांगितल्याने तो पाण्यात वाहून गेला की काय असा संशय व्यक्त केला. दरम्यान, नातेवाईकांनी गेली दोन दिवस अप्रुका नदी पात्राच्या दुतर्फा तानाजीचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही म्हणून पोलीस पाटील दिलीप पाटील यांनी नातेवाईकांना तानाजी हरविल्याबाबत पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले होते.

टॅग्स :sangole-acसांगोला