शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

माझी तर नोबॉलवरच विकेट गेली; माजी मंत्री संजय राठोड यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 10:54 IST

भटक्या विमुक्तांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचत नाही म्हणून या समाजाची केविलवाणी स्थिती होत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले

सोलापूर : राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही माझी तर नो बॉल वरच विकेट गेली. आपण निर्दोष असल्याचे सांगण्यासाठी शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांनी हे वक्तव्य केले. मंत्रिमंडळातील फेरसमावेशाबाबतचा संपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती असल्याचे त्यांनी सांगितले.

मुळेगावतांडा (ता. द.सोलापूर) येथे दक्षिण सोलापूर , उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील बंजारा समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांसाठी राज्यभर दौरा करीत असल्याचे सांगताना माजी मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत मात्र कानावर हात ठेवले. छगन भुजबळ यांचे निर्देशत्व सिद्ध झाले न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली. आपल्यावरील आरोपाबाबत काय या प्रश्नाला बगल देत मंत्रिमंडळ प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत मात्र त्याबाबत फक्त मुख्यमंत्री बोलतील असे त्यांनी वारंवार सांगितले.

भटक्या-विमुक्तांच्या पंचवीस मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले असून मुख्य सचिवासोबत त्यावर चर्चा झाली आहे, लवकरच मुख्यमंत्री बैठकीची वेळ देतील असे त्यांनी सांगितले. 1872 सली इंग्रज सरकारने बंजारा समाजासह काही जातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला आहे हा शिक्का पुसण्यासाठी भटक्या विमुक्त जातीना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा-सेना युती सरकारच्या काळात पोहरादेवी येथे िलेली आश्‍वासनांची पूर्तता होत नाही याकडेही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण राज्यभर दौरा करीत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले

 या मेळाव्याला माजी महापौर अलका राठोड राष्ट्रीय बंजारा समाजाचे कार्याध्यक्ष डॉ टी सी राठोड, सिनेअभिनेता सी के पवार, प्रा भोजराज पवार शैलजा राठोड पांडुरंग राठोड दगडू राठोड बाळू पवार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप राठोड यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते

------------

नाईक महामंडळाला निधी नाही

अत्यंत दुरावस्थेत जगणाऱ्या बंजारासह अन्य जाती-जमातींच्या उद्धारासाठी सरकारने वसंतराव नाईक विकास महामंडळाची स्थापना केली काही काळ या महामंडळाने चांगले काम केले मात्र अलीकडच्या काळात सरकारने महामंडळाला निधीची तरतूदच केली नाही. भटक्या विमुक्तांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचत नाही म्हणून या समाजाची केविलवाणी स्थिती होत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले

 

टॅग्स :SolapurसोलापूरSanjay Rathodसंजय राठोडPoliticsराजकारण