शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

धक्कादायक; लग्नाचे आमिष दाखवून अपहरण केले अन् नंतर अत्याचार केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 14:34 IST

दक्षिण सोलापूर तालुक्यातील घटना; आरोपीचा शोध सुरू : अपहरण प्रकरणाला वेगळे वळण

ठळक मुद्देदक्षिण सोलापूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आल्याची तक्रार वैद्यकीय चाचणीही करून घेतली़ नव्या जबाबानुसार दोघांवर अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला

मंद्रुप : १२ दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीने गुरुवारी पुन्हा जबाब बदलला़ तिने दिलेल्या जबाबानुसार अपहरण करून अत्याचार केल्याचा गुन्हा मंद्रुप पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. तिच्या जबाबानुसार पोलिसांनीही तपासाची दिशा बदलली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी केली होती़ चार दिवसानंतर ही मुलगी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाली़ मला कुणीही पळवून नेले नव्हते, मला पसंत नसलेल्या मुलाबरोबर  लग्न लावणार असल्याने आई-वडिलावर नाराज होऊन मी दुसºया गावात नातेवाईकांकडे गेले होते, असा जबाब या मुलीने दिला होता़ कुटुंबीयांना तो मान्य नव्हता, त्यामुळे तिला घरी नेण्यास त्यांनी साफ नकार दिला़ त्यानंतर या मुलीची रवानगी बाल निरीक्षणगृहात केली.

दुसºया दिवशी या मुलीची आजी स्वत: मंद्रुप पोलीस ठाण्यात हजर झाली़ तिने आपल्याकडे मुलगी आली नव्हती, ती खोटे बोलत असल्याचे सांगितले़ तक्रारीनुसार मुलीची वैद्यकीय चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला, परंतु मुलीने त्याला प्रतिसाद दिला नाही़ त्यानंतर तिची रवानगी पुन्हा बाल निरीक्षणगृहात केली.

पोलिसांनी दुसºयांदा मुलीचा जबाब घेताना तिने पहिला दिलेला जबाब बदलला़ लग्नाचे आमिष दाखवून आपले अपहरण करण्यात आले़ त्यानंतर अत्याचार केला असा जबाब पोलिसांना दिला. वैद्यकीय चाचणीही करून घेतली़ नव्या जबाबानुसार दोघांवर अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे़ तपास फौजदार गणेश पिंगुवाले हे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस