शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

सोलापूर - पराभवाच्या भीतीमुळे सरकार पालिका निवडणुकीला घाबरते : प्रणिती शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 09:21 IST

काँग्रेसच्या ‘हात से हात जाेडाे’ अभियान बैठकीदरम्यान त्या बाेलत हाेत्या.

सोलापूर : राज्यात सरकार येऊनही लाेक आपल्या बाजूने नाहीत. आपल्या बाजूने जनाधार नाही, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत आहेत. हे खोके सरकार निवडणुकांना घाबरते, अशी टीका प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी केली.

काँग्रेसच्या ‘हात से हात जाेडाे’ अभियान बैठकीदरम्यान त्या बाेलत हाेत्या. शिंदे म्हणाल्या, पुण्याच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आले.  प्रचंड पैसा वापरून प्रचार यंत्रणा राबविली. तरीही भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात दारुण पराभव झाला.

सरकारचा नाकर्तेपणाशिंदे म्हणाल्या, उजनी ते साेलापूर पाइपलाइनमुळे साेलापूर शहराला पाणी मिळते. ही पाइपलाइन सुशीलकुमार शिंदे यांनी आणली. परंतु, भाजपच्या नाकर्तेपणामुळे आज शहराला पाच ते सहा दिवसाआड पाणी मिळते. भाजपवाल्यांना जनतेशी काही देणे-घेणे नाही. त्यांना फक्त सत्तेशी देणे-घेणे आहे. सत्ता मिळाली की, जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतःचे खिसे भरायचे व आपल्या उद्योगपती मित्रांचेही खिसे भरण्याचे काम ते करतात. पराभवाच्या भीतीमुळे सरकार महापालिका निवडणुकीला घाबरत असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेcongressकाँग्रेस