शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

गुड बोला.. गोड बोला..! आयुष्यातील सकारात्मक बदल जीवन फुलवितो : मंगल शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 14:58 IST

‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत मकरसंक्रांत दिवशी सर्वजण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश देतो शिवाय तिळाचा ...

ठळक मुद्देचांगले बोलण्यासाठी संस्काराची गरज असते़संस्कार भारतीय संस्कृतीत आणि जीवनपरंपरेत पाहावयास मिळतात़रागावर नियंत्रण ठेवून जीवनाची वाटचाल केल्यास समाजातील सर्वच लोक आपुलकीने वागतात

‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत मकरसंक्रांत दिवशी सर्वजण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश देतो शिवाय तिळाचा स्नेह व गुळाची गोडी बोलण्यात यावी, असं सांगतो़ सर्वांशी गोड बोलावे ही सभ्यता आहे. गोड बोलण्यामुळे खूप काही शिकायलाही मिळते़

झाले असे की, पालवीमध्ये मुलांची काळजी घेणाºया ताईनेच रागाने लहान मुलाला धपाटा मारला़ परंतु तिने त्या मुलाची चूक काय हे समजून घेतले नाही़ तिला ती चूक कळाल्यानंतर मोठी असूनही त्या मुलाला सॉरी म्हणाली़ त्यानंतर थोड्या वेळाने झालेला प्रसंग विसरून दोघेही पुन्हा एकमेकांना गोड बोलू लागले़ यातून एकच संदेश मिळतो की, राग करण्यासाठी कृती समजावून घेतली पाहिजे़ गोड बोलण्याचा परिणाम खूप काही शिकवून जातो़ निराशा दूर होते़ उत्साह वाढवतो़ संतापलेली व्यक्ती स्वत:च्या मनावरील नियंत्रण हरवतो़ याचा स्वत:च्या आरोग्यावर परिणाम होतो़ म्हणून प्रत्येकाने मनावर संयम ठेवले पाहिजे़ तरच आयुष्य सुखकर बनते़ सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीने तर खूपच जपून बोलले पाहिजे़ त्यावरच त्यांची प्रतिष्ठा अवलंबून असते़

आयुष्यातील सकारात्मक बदल जीवन फुलवितो़ परंतु एखाद्याबद्दल वाईट बोलण्यासाठी कशाचीच गरज भासत नसते़ चांगले बोलण्यासाठी संस्काराची गरज असते़ तेच संस्कार भारतीय संस्कृतीत आणि जीवनपरंपरेत पाहावयास मिळतात़ केवळ ते कृतीत आणले पाहिजेत़ रागावर नियंत्रण ठेवून जीवनाची वाटचाल केल्यास समाजातील सर्वच लोक आपुलकीने वागतात.  -मंगल शहा, संचालिका, पालवी प्रकल्प, पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटPandharpurपंढरपूर