शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

गुड बोला़ गोड बोला ! ज्याचा जिभेवर ताबा त्याचा सर्वत्र दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:04 IST

गोड बोलणाºयांचे लोखंड विकले जाईल पण कडू बोलणाºयांचे सोनेसुद्धा विकले जात नाही.  व्यापार करताना गोड बोलले पाहिजे हा बिझनेस ...

ठळक मुद्देगोड बोलून विचारांचे उड्डाणपूल बांधा - दीपक देशपांडेपोटाला विचारुन खावं आणि बुद्धीला विचारुन बोलावं - दीपक देशपांडे

गोड बोलणाºयांचे लोखंड विकले जाईल पण कडू बोलणाºयांचे सोनेसुद्धा विकले जात नाही.  व्यापार करताना गोड बोलले पाहिजे हा बिझनेस मॅनेजमेंटचा संदेश आहे. तसंच दैनंदिन व्यवहाराचा, आचरणाचाही संदेश आहे. ‘ज्याचा जिभेवर ताबा.. त्याचा सगळीकडे दबदबा’ असेही म्हणावे लागेल. यासाठी गोड बोलून विचारांचे उड्डाणपूल बांधा मग बघा आयुष्याला सकारात्मक दृष्टीनं पहा.  आयुष्य सुंदर होऊन जाईल.

 गोड बोलण्याचे फायदे जास्त आहेत. एखाद्याबद्दल वाईट बोलण्यासाठी कोणत्याही ज्ञानाची आवश्यकता नाही पण गोड बोलण्यासाठी अभ्यासाची गरज आहे. गोड बोलायला मन मोठं असावं लागतं. समोरच्या व्यक्तीचे सगळे दोष झाकून  त्याच्या फक्त चांगल्या गुणांचं कौतुक करायला फार मोठं मन मेंदूच्या देव्हाºयात असावं लागतं.

सध्या फ्लेक्झिबल’ वस्तूंचं युग आहे. पण परमेश्वरानं माणसाची निर्मिती करताना ‘फ्लेक्झिबल’ जीभ तोंडात ठेवून दिली आहे. वेगवेगळ्या पदार्थांची व वेगवेगळ्या शब्दांची चव जिभेला दान केलीय. पण पदार्थ खाण्याचा समतोल राखणं पोटाला, शब्दांचा समतोल राखण्याचं बुद्धीला  महत्त्वाचं काम दिलेलं आहे.

पोटाला विचारुन खावं आणि बुद्धीला विचारुन बोलावं. जीभेवरचा ताबा सुटला तर पोटाला आणि बुद्धीला परिणाम भोगावे लागतात. खाण्यावरचा ताबा सुटला तर फक्त एकाच व्यक्तीला त्रास होतो पण बोलण्यावरचा ताबा सुटला तर नातीगोती, मित्र, समाज या सर्वांना त्रास  होतो.- प्रा. दीपक देशपांडे, हास्यसम्राट

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंट