शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

सोलापूर जिल्ह्यात ३ लाख ४२ हजार मुलांना गोवर — रूबेलाचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 15:50 IST

उदिष्ठाच्या ६0 टक्के काम: ग्रामीण भागात मिळतोय चांगला प्रतिसाद

ठळक मुद्दे३ लाख ९३ हजार ६४८ मुलांना लसीकरण करण्याचे उदिष्ठ३ लाख ४२ हजार म्हणजे ८६ टक्के उदिष्ठ पूर्ण झालेगोवर, रुबेला रोग प्रतिबंधासाठी शासनाने ९ महिने ते १५ वर्षाच्या मुलांना ही लस देण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम

सोलापूर: गोवर, रुबेला प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहीमेत ६ डिसेंबर अखेर जिल्हयात ३ लाख ४१ हजार ९४२ मुलांना डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी शुक्रवारी दिली.

२७ नोव्हेंबरपासून लसीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य विभागाअंतर्गत ८ लाख ४७ हजार ४६८ तर ग्रामीण रुग्णालयाअतंर्गत १ लाख ३ हजार ३७६ मुलांना डोस देण्याचे उदिष्ठ आहे. त्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. आत्तापर्यंत मोहीमेला शाळा व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, दररोज सरासरी ८६ टक्के लसीकरण होत आहे. आत्तापर्यंत २२२८ शाळांमधून २४३६ लसीकरण सत्र घेण्यात आले. यामध्ये ३ लाख ९३ हजार ६४८ मुलांना लसीकरण करण्याचे उदिष्ठ दिले होते, त्यापैकी ३ लाख ४२ हजार म्हणजे ८६ टक्के उदिष्ठ पूर्ण झाले आहे. 

गोवर, रुबेला लस दिल्यानंतर भीतीने काही मुलांना चक्कर येण्याचे किरकोळ प्रकार घडले. पण या रोगांच्या विषाणूची गंभीरता लक्षात घेता पालकांनी कोणताही गैरसमज किंवा अफवांवर विश्वास न ठेवता ही लस मुलांना द्यावी असे आवाहन डॉ. जमादार यांनी केले आहे. जगातील १७३ देशात या रोगांना बळी पडणाºयांची ३६ टक्के इतकी संख्या भारतात आहे. जगात भारत डेंजर झोनमध्ये असल्याने गोवर, रुबेला रोग प्रतिबंधासाठी शासनाने ९ महिने ते १५ वर्षाच्या मुलांना ही लस देण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम घेतला आहे. आतापर्यंत २७ राज्यात ही मोहीम यशस्वी झालेली आहे. त्यामुळे शाळांमधील शिक्षकांनी या रोगांचे गांभीर्य पालकांना पटवून द्यावे. ही लस एकदम सुरक्षीत असून, आपल्या बालकाचा या रोगांपासून बचाव करणारी आहे. 

नाहीतर हे घडू शकते...गोवर, रुबेला हा आजार विषाणूमुळे होतो. मुलांना याची बाधा झाल्यावर न्युमोनिया, डायरेरिचा प्रभाव होऊन मृत्यू्चा धोका वाढतो. गरोदर मातांना लागण झाल्यावर जन्मणारे मूल कर्णबधीर, अंध किंवा हृदयाला छिद्र असणारे वा मृत असू शकते. याशिवाय लागण झाल्यावर गर्भपाताचा मोठा धोका आहे. या रोगाची लागण झाल्यावर औषध नाही, त्यामुळे उपचार हाच प्रतिबंध आहे. ही लस सुरक्षित असून, बालकांना टोचून घ्यावी. चक्कर येणे, ताप आल्यास कोणीही घाबरू नये. यासाठी आरोग्य विभागाची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे डॉ. जमादार यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदHealthआरोग्यGovernmentसरकार