शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

खानापूर बंधाºयाचे दरवाजे उचकटून रात्रीत पाणी पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 21:55 IST

पोलिसात गुन्हा : ग्रामस्थांच्या १२ तासांच्या प्रयत्नानंतर पाणी थांबले...!

सोलापूर : कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील पाण्याचा वाद पुन्हा उन्हाळ्यात उफ ाळून येत  आहे.  शुक्रवारी रात्री गुबेवाड (ता. इंडी, जि़ विजापूर) येथील जवळपास ३० लोकांच्या जमावाने सीमावर्ती भागात अक्कलकोट तालुक्यात खानापूर येथील बंधाºयावर येऊन दरवाजे उचकटले आणि कर्नाटकमध्ये पाणी पळवले, त्यानंतर आलेल्या वाहनातून त्यांनी पळ काढला. दरम्यान, ही घटना समजताच खानापूर आणि अंकलगेतील ग्रामस्थ बंधाºयावर आले आणि १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे पाणी थांबवले.

 कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली असून घराबाहेर पडणाºयांवर पोलीस कारवाया होत आहेत. नेमके याचाच फायदा उठवत शुक्रवारी रात्री दीड वाजेच्या दरम्यान इंडी तालुक्यातील जवळपास ३० जणांचा जमाव एका मालवाहतूक वाहनातून (के़ ए़ १५ /१८ १५६)  अक्कलकोटमधील खानापूर बंधाºयावर पोहचले़  या पाठोपाठ एका दुचाकीवरुन (एम़ एच़१३ / डी़ डी़ ३७५१) काहीजण आले. सारेजण मिळून बंधाºयावरील प्लेट उचकटून काढले. काही प्लेट पाण्यात टाकून दिले. यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी वाहून कर्नाटकात गेले. त्यानंतर या लोकांनी आलेल्या वाहनातून पळ काढला. संचारबंदी काळात वाहनातून पळ काढणारे लोक अंकलगे आणि खानापूरमधील लोकांच्या निदर्शनास आले. 

 यानंतर या दोन्ही गावात ही बातमी रात्री वाºयासारखी पसरली. अंकलगेचे माजी सरपंच शिवमूर्ती विजापुरे आणि आंबण्णा विजापुरे हे दोन्ही गावच्या ग्रामस्थांना घेऊन बंधाºयावर दाखल झाले. त्यांनी रात्री बारदाने (पोती) आणि काही बॅरेगेट शोधून पाणी अडवले. काही ठिकाणी तशीच गळती चालू राहिली. -----------खानापूर येथील भीमा नदी बंधाºयावरील दरवाजे काढून अज्ञात लोकांनी पाणी पळवले आहे. याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने पाणी थांबवले आहे. सध्या या बंधाºयातून खानापूर, अंकलगे आणि गुड्डेवाडी या गावांना पाणी पुरवठा होतो. आणखी दोन महिने पुरेल इतका पाणी साठा बंधाºयात आहे़ पुन्हा पाणी पळविले जाणार नाही याची खबरदारी घेतोय. - प्रफुल्ल ढवळे शाखा अभियंता, पाठबंधारे विभाग, अक्कलकोट

टॅग्स :Solapurसोलापूरwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकCrime Newsगुन्हेगारी