शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारमुक्त करा; २१ ऑगस्टपर्यंत म्हणणे मांडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 07:38 IST

न्यायालयाने राज्य सरकारला २१ ऑगस्टपर्यंत लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पंढरपूर (जि. सोलापूर) : पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारच्या ताब्यातून मुक्त करावे, यासाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारला २१ ऑगस्टपर्यंत लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी राज्यातील मंदिरे सरकारच्या ताब्यातून मुक्त करण्याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.  डॉ. सुब्रमण्यम स्वामी याबाबत पंढरपुरात येऊन विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील कारभाराबाबत माहिती घेतली होती. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारीकरणातून मुक्त व्हावे, यासाठी २१ एप्रिल रोजी याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी डॉ. सुब्रमण्यम स्वामी न्यायालयात उपस्थित होते. राज्य सरकारला मंदिर ताब्यात घेण्याचा कोणताही अधिकार नाही, हे घटनेविरोधी आहे. यामध्ये कलम २५ व २६ चे उल्लंघन करणारे आहे, असे स्वामी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPandharpurपंढरपूर