शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

कुमठे, मजरेवाडीत मिळालं अन्न अन् पाणी पश्चिम घाटी वानरांचा हद्दवाढमध्ये धुमाकुळ

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 17, 2023 16:33 IST

वनअधिकारी म्हणाले, जंगली आहेत, सावधच रहा

सोलापूर : अन्न, पाण्याच्या शोधात गेली अनेक दिवसांपासून पश्चिम घाटातील काही वानरं ही हद्दवाढ भागात कुमठे, विमानतळ, मजरेवाडी परिसरात दाखल झाली आहेत. टोळक्यांनी फिरणा-या या वानरांना या भागातच अन्न, पाणी मिळत राहिल्याने धुमाकूळ घालत आहेत. तशी ती जंगली असून न छेडता त्यांच्यापासून सावध राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे.

गेली महिनाभरांपासून काही वानरांची टोळी ही हद्दवाढ भागात वावरताना आढळत आहे. विशेषत: सकाळी ९ ते दुपारी १२ दरम्यान या वेळेत ही वानरं टोळक्याने फिरताना आढळत आहेत. कुमठे परिसरात अनेकजण त्यांना वानर म्हणजे हनुमानाचे अवतार समजून त्यांना खायला घालताहेत. काही लोक चपाती, केळी, पेरु अशी फळं देतातहेत. याशिवाय आंब्याचा मोहोर, हिरवी पानं त्यांना उपलब्ध होत आहेत. सध्या मानवी वस्तीत त्यांना आहार मिळत असल्याने ती हद्दवाढ भाग सोडून बाहेर जाताना दिसत नाहीत. कोणी त्यांना माया दाखवणं हे अंगलट येऊ शकते अशी भिती प्राणीमित्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ती उपद्रवी ठरतील. या वानरांमागे लहान मुलांचाही गलका होताना पाहायला मिळतय.उपद्रवी ठरतील..पर्यावरण प्रेमींच्या मते ही वानरं केवळ उन्हाळ्यात त्यांना त्यांच्या परिसरात अन्न, पाणी मिळत नसल्याने पावसाळ्यापर्यंत ते विस्थापित होतात. पावसाळ्यात ते पुन्हा आपल्या प्रदेशात जातात. काहीवेळा काही लोक कंटाळून रात्री त्यांना वाहनातून अज्ञातस्थळी नेऊन सोडतात. ती भटकत येतात. परंतू त्यांना माणसाप्रमाणे खाऊ घालणे, सांभाळणे, जवळीकता साधणे हे धोक्याचे ठरते.ही वानरं आरक्षीत प्राणी आहेत. १९७२ च्या कलमांनुसार त्यांना पकडता येत नाही. लोकांनी त्यांना खायला-प्यायला घालत असल्याने ती गावातून जात नाहीत. त्यांची व्यवस्था करणे चुकीचे आहे. उलट एकाद्याकडून अन्न, पाणी नाही मिळाल्यास त्यांच्याकडून हल्ला होऊ शकतो. नैसर्गिक वातावरणात ती भटकत राहातात. फटाक्यांचा आवाज येतोच घाबरुन ते आवाजाने दूर पळून जातात. सर्वसामान्यांनी खबरदारी घ्यावी.सावंतवनपरीक्षेत्र अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरMonkeyमाकड