शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयाने कांद्यावर फिरविला ट्रॅक्टर, सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 10:53 IST

नान्नज: कांद्याला लाखो रुपये खर्चूनही पावसाअभावी पीक जळून गेले. यामुळे वैतागलेल्या नान्नजमधील अक्षय गवळी या शेतकºयाने दोन एकर कांद्यावर ...

ठळक मुद्देकांदा पिकासाठी लाखो रुपये खर्च करून पाऊस न आल्याने जळून गेलेजनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहेकर्जाने ग्रासलेल्या शेतकºयास आर्थिक मदतीची गरज

नान्नज: कांद्याला लाखो रुपये खर्चूनही पावसाअभावी पीक जळून गेले. यामुळे वैतागलेल्या नान्नजमधील अक्षय गवळी या शेतकºयाने दोन एकर कांद्यावर ट्रॅक्टर फिरविला. पावसाअभावी पिकांची अवस्था वाईट असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

उत्तर तालुक्याच्या वाट्याला दुष्काळ हा पाचवीला पूजलेला आहे. यावर्षीची सर्व नक्षत्रे कोरडी गेली. त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ३८ टक्के पाऊस पडलेला असताना उत्तर तालुका दुष्काळी यादीतून वगळला आहे. पावसाच्या भरवशावर अक्षय गवळी यांनी शेतात तीन एकर कांद्याची लागवड केली.

पाऊस न आल्यामुळे लागवड केलेली कांद्याची रोपे जतन करण्यासाठी त्यास ठिबकही केले. पुन्हा एक एकर कांदा लागवड तयार करण्यासाठी रानही तयार केले होते. कांद्याला काही पाणी पुरेनासे झाले़ गवळी यांच्याकडे एक बोअरवेल आहे. त्यावरील मोटार फक्त पंधरा ते वीस मिनिटे चालते. विहिरी तर कोरड्या पडत आहेत.

कांदा पिकासाठी लाखो रुपये खर्च करून पाऊस न आल्याने जळून गेले. नाराज झालेल्या गवळी यांनी आपल्या शेतातील कांदा पीक व कांद्याच्या रोपावर ट्रॅक्टर फिरवून कुळवणी केली आहे. पाण्याची पातळी खोलवर गेली असून, जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहे. कर्जाने ग्रासलेल्या शेतकºयास आर्थिक मदतीची गरज आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी