शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

आश्चर्य व्यक्त; ऊस गाळपात सोलापूर राज्यात आघाडीवर; उताऱ्यात मात्र शेवटचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 19:34 IST

अमरावती विभागही सोलापूरच्या पुढे

सोलापूर : ऊस गाळपात राज्यात आघाडीवर असलेला सोलापूर जिल्हा उताऱ्यात मात्र शेवटून दुसरा आहे. ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी सोलापूर जिल्ह्याचा साखर उतारा वाढत नसल्याने ऊस उत्पादकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे अमरावती विभागही साखर उताऱ्यात सोलापूरच्या पुढे आहे.

राज्यात ऊस गाळपाने आता चांगलाच वेग घेतला आहे. १८६ साखर कारखाने सुरू असून, यामध्ये सोलापूर विभागात सर्वाधिक ४३, कोल्हापूर विभागात ३५, पुणे विभागात २९, अहमदनगर व नांदेड विभागातील प्रत्येकी २६, नागपूर ३ व अमरावती विभागातील दोन साखर कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांचे ६८ लाख मेट्रिक टन, तर कोल्हापूर जिल्ह्यातील २२ कारखान्यांचे ५८ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. अहमदनगरच्या २२ व पुणे जिल्ह्यातील १६ कारखान्यांचे ४२ लाख, सातारा व सांगली जिल्ह्यांतील प्रत्येकी १३ कारखान्यांचे ३० लाख व उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांनी १७ लाख मेट्रिक टन गाळप केले आहे. राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ३३, तर मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ११ साखर कारखान्यांचे गाळप सुरू असले तरी सोलापूर विभाग साखर उताऱ्यात शेवटून दुसरा आहे.

----------

कोल्हापूर विभागाचा साखर उतारा १०.७२ टक्के, पुणे विभागाचा ९.६९ टक्के, नांदेड विभागाचा ९.०७ टक्के, अहमदनगर विभागाचा ८.८६ टक्के, औरंगाबाद विभागाचा ८.६९ टक्के, अमरावती विभागाचा ८.२७ टक्के, सोलापूर विभागाचा ८.५ टक्के, तर नागपूर विभागाचा उतारा ७.४२ टक्के इतका आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने