शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

वारकºयांसाठी एसटी सुरु ठेवा; सोलापूरातील ‘सकल मराठा’चा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 15:57 IST

सौहार्द वातावरणाचा प्रयत्न,  सोलापूरच्या आगारप्रमुखांची भेट घेतली

ठळक मुद्देवारकºयांच्या सोयीसाठी वाहतूक सुरु करण्याची विनंतीराज्यातील वातावरण तापल्याने एसटी महामंडळाच्या आगाराने वाहतूक बंद

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन राज्याच्या विविध भागातील वातावरण मंगळवारी दिवसभर तणावपूर्ण होते. या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगाराने बसची वाहतूक बंद ठेवली. यामुळे पंढरपुरात थांबलेल्या वारकºयांचे हाल होण्याची चिन्हे दिसून लागली. परंतु, सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आगारप्रमुख विवेक हिप्पळगावकर यांची भेट घेऊन वारकºयांच्या सोयीसाठी वाहतूक सुरु करण्याची विनंती केली. यानंतर एसटी बसची वाहतूक सुरु झाली.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरुन सोमवारी मराठवाड्यातील काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतली. त्यामुळे मराठा संघटनांनी मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. पंढरपुरात आषाढी एकादशीसाठी आलेले वारकरी अद्यापही तिथेच थांबून आहेत. ते जोपर्यंत घरी जात नाहीत तोपर्यंत सोलापूर जिल्हा बंदमध्ये सहभागी होणार नाही, असा निर्णय पंढरपूर, सोलापूर येथील सकल मराठा समाजाने जाहीर केला होता. 

राज्यातील वातावरण तापल्याने एसटी महामंडळाच्या आगाराने वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट समजल्यानंतर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, रवी मोहिते, सुहास कदम, भाऊ रोडगे, गणेश डोंगरे, दत्ता भोसले, सोमनाथ चव्हाण यांनी सोलापूर आगार प्रमुखांची भेट घेतली. बार्शी, करमाळ्यासह विविध भागातील समाज बांधवांशी संपर्क केला. आम्हाला वारकºयांची काळजी आहे. त्यांना त्रास होईल असा प्रकार आमच्याकडून होणार नाही. त्यामुळे तुम्ही बसची वाहतूक सुरु करा, अशी विनंती केली. यादरम्यान, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, करमाळ्याचे विलास घुमरे आदींनी दूरध्वनीवरुन वातवरण निवळ्याची हमी दिली. त्यामुळे एसटीची वाहतूक सुरु झाली.

सलोख्यासाठी प्रयत्न सुरु- मराठा क्रांती मोर्चे सुरु झाल्यानंतर राज्यातील काही भागात वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न झाला. परंतु, सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी बहुजन समाजातील विविध संघटनांना एकत्र करुन सलोखा जपण्याचा प्रयत्न केला. 

प्रक्षोभक वक्तव्ये करणाºयांना समज दिली. दलित, ओबसी, मुस्लिम संघटनांच्या मदतीने सलोख्यासाठी उपक्रम राबविले. हीच परंपरा गेल्या आठ दिवसांपासून जपली जात आहे. सकल मराठा समाज, मराठा सेवा संघ, संंभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा समिती, नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते विविध भागातील समाज बांधवांशी संपर्क करुन शांततेच्या मार्गाने आपली भूमिका मांडण्याचा आग्रह करीत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरST Strikeएसटी संपMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाmarathaमराठा