शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

रेल्वेत हरविलेल्या अमर,अकबर अन् ॲन्थनीला मिळाले आई-बाबा, सुरक्षा मोहिमेत रेल्वेचे यश

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 19, 2023 21:04 IST

रेल्वे डब्यात किंवा स्टेशनवर हरवलेल्या ५८ मुलांना घरी सुखरूप पोहोचविले.

सोलापूर :सोलापूर रेल्वे विभागाने सुरक्षा मोहीम राबविली असून, यात रेल्वे डब्यात किंवा स्टेशनवर हरवलेल्या ५८ मुलांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविले आहे. यासाठी रेल्वेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष पुढाकार घेतला असून, रेल्वेत हरवलेले अमर, अकबर व अन्थोनी नामक अनेक मुलं सुखरूप त्यांच्या आई-वडिलांकडे परतल्याने संपूर्ण रेल्वे प्रशासनाचे कौतुक होत आहे.

सोलापूर रेल्वे विभागाचा वार्षिक आढावा बैठक नुकताच झाला असून, यात रेल्वेच्या विशेष कामकाजावर चर्चा झाली आहे. सुरक्षा मोहिमेने उल्लेखनीय यश मिळविल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची प्रशंसा केली आहे. अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले, रेल्वे सुरक्षा विभागाने एकूण ५८ मुलांचा शोध लावला असून, यात ३६ मुली व २२ मुलांचा समावेश आहे.

या सुरक्षा मोहिमेंतर्गत २३ प्रकरणांत एकूण २३ गुन्हेगारांना पकडले. २३८ प्रकरणांत रेल्वेने अपंग, आजारी, जखमी तसेच वयस्कर प्रवाशांना मदत केली आहे. तीन गर्भवती महिलांना मदत केल्याने त्यांची प्रसूतीदेखील सुखरूप झाली आहे. तसेच ई-तिकीटप्रक्रियेत एजंटगिरी करणाऱ्यांना रेल्वेने रंगेहात पकडले असून, त्यांच्यावर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, यंदा रेल्वेने पंधराशेहून अधिक वृक्ष लावले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरIndian Railwayभारतीय रेल्वेPoliceपोलिस