शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
4
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
5
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
6
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
7
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
8
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
9
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
10
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
11
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
12
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
13
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
14
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
15
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
16
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
17
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
18
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
19
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
20
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?

भूलथापा देणाऱ्यांना ठोकून काढा, राजू शेट्टींचा खदाभाऊ खोतांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 06:40 IST

राजू शेट्टी : हुन्नूर येथील दुष्काळी परिषदेत सरकारवर घणाघाती टीका

मंगळवेढा (जि़सोलापूर): गेल्या साडे चार वर्षांच्या काळात शेतकºयाला आश्वासनाशिवाय काहीच मिळाले नाही. त्यांची भाषणे ऐकून आता कंटाळा आलाय. निवडणुकात पाणी आणतो म्हणून भूलथापा मारणाºयांना ठोकून काढा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले़

हुन्नूर (ता़मंगळवेढा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकºयांच्या प्रश्नावर दुष्काळी परिषदेचे आयोजन केले होते़भाजपला मदत केल्याचा आता पश्चाताप होतोय असे सांगून शेट्टी म्हणाले, शेतकºयांना न्याय मिळवायचा असेल तर संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल. कृष्णा खोºयातील पाणी कर्नाटकात वाया जाते़ हेच पाणी अडवून या भागाला दिले ता दुष्काळी तीव्रता कमी होवू शकेल़ पण पाणी आले तर शेतकरी पुन्हा आपले ऐकणार कोण? म्हणून पाणी आणण्याची नेत्यांची इच्छा होत नाही, असे त्यांनी सांगितले़दुष्काळ जाहीर झाल्यापासून एकही उपाययोजना केल्या नाहीत. शासनाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे या वर्षाचे शैक्षणिक शुल्क माफ करायला पाहिजे. मागील सरकारच्या काळात छावणीत भ्रष्टाचार झाला म्हणून आम्ही चारा दावणीला देण्याची मागणी केली पण दावणीलाही नाही व छावणीत नाही, अशी टीका त्यांनी केली़ 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी