शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

छावणीच्या ठिकाणी झुणका भाकर केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 16:24 IST

रामदास आठवले करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

सांगोला : चारा छावण्यांमुळे तालुक्यातील जनावरांच्या चाºयाचा व पाण्याचा प्रश्न मिटला आहे़ मात्र या छावणीच्या ठिकाणी पशुपालकांसाठी झुणका भाकर केंद्र सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

वाटंबरे येथील श्री समर्थ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या चारा छावणीला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते़ यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर बनसोडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, राजश्री नागणे यांच्यासह परिसरातील नागरिक व पशुपालक उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांची वीज बिले माफ करणे, ज्या ठिकाणी चारा छावण्या नाहीत तेथे चारा डेपो सुरू करावेत, रोजगार हमी योजनेतून शेतमजुरांच्या हाताला काम मिळावे व पशुपालक शेतकºयांच्या मागणीनुसार चारा छावणीच्या ठिकाणी झुणका भाकर केंद्र सुरू करावेत, या विषयावर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले़ यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर बनसोडे यांनी नीरा उजवा योजनेतून सांगोला शाखा प्रकल्प फाटा क्रमांक ४ व ५ ला सांगोल्यासाठी मंजूर असलेले शेतकºयांच्या हक्काचे पाणी त्वरित सोडावे, अशी मागणी रामदास आठवले यांच्याकडे केली़ यावर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.

विविध विषयांवर चर्चासततच्या दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातून चारा छावण्या व चारा डेपोची मागणी केंद्र व राज्य सरकारकडे येत असते, परंतु तालुक्याचा दुष्काळ कायमस्वरूपी हटवण्यासाठी पावसाळ्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे दुष्काळी भागाला सोडण्याची तरतूद करणे, याबाबत चर्चा करू असे आठवले म्हणाले.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळRamdas Athawaleरामदास आठवलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस