शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मोठी बातमी; सोलापुरातील ५० हजार ३०० विद्यार्थी उत्तीर्ण, बारावीचा निकाल  ९९.८० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2021 18:13 IST

बारावीच्या निकाल जाहीर  ; विभागात सोलापूर प्रथम क्रमांकावर 

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी चार वाजता जाहीर करण्यात आला. यात सोलापूर जिल्ह्यातून ५०,३०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. म्हणजेच जिल्ह्यातून ९९.८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  सोलापूर जिल्ह्यातून बारावीसाठी ५० हजार ३९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, यातील ९७ विद्यार्थी नापास झाले आहेत. अशी माहिती माध्यामिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली. 

यंदा राज्यभरातून ९९.८४ टक्के मुली तर ९९.७४ टक्के मुली उत्तीर्ण झाले आहेत. कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आले होते. यंदा दहावीचा निकालाप्रमाणे बारावीचा निकाल मागील वर्षीच्या गुणांवर आधारित असणार आहे. यात दहावीच्या गुणांना ३० टक्के, ज्यात दहावीच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जाणार आहे. तसेच इयत्ता अकरावी मधील तीस टक्के गुण उर्वरित बारावीच्या अंतर्गत गुणांवर आधारित असणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरHSC Exam Resultबारावी निकालEducationशिक्षण