शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी; उजनीच्या १६ गेटमधून २० हजार क्युसेक पाणी भीमा नदी पात्रात सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 12:07 IST

सोलापूर लोकमत न्युज नेटवर्क

टेंभुर्णी : उजनी धरण तुडुंब भरल्यामुळे रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून धरणाच्या १६ गेटमधून २० हजार क्युसेक पाणी भीमा नदीपात्रात सोडण्यात येत असून भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

१२३ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात सध्या १२२.१७ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला असून धरण १०९.२२ टक्के भरले आहे. धरणातील उपयुक्त साठाही५८.५१ टीएमसी झाला आहे. दौंड येथून १०५५१  क्युसेक्स विसर्ग चालू आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत आल्याने व दौंड येथून येणारा विसर्ग वाढल्याने पूरनियंत्रण करण्यासाठी उजनीचे १६ दरवाजे उघडून त्यातून २० हजार क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. याचबरोबर रविवारी सकाळी ११ वाजता धरणाच्या मुख्य कालव्यातून ७००क्युसेक  तर भीमा-सीना बोगद्यातून २०० क्युसेक पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

दौंड येथून उजनीत येणारा विसर्ग विचारात घेऊन धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी-जास्त केला जाईल असे उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने म्हटले आहे. याच बरोबर भीमा नदी काठावरील लोकांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकriverनदी