शहरं
Join us  
Trending Stories
1
"आत्ता कुठे सुरुवात...!" वक्फ कायद्यानंतर पुढे काय? भाजपनं व्हिडिओ शेअर करत स्पष्टच सांगितलं
2
"हिंदीसारख्या भारतीय भाषेला विरोध करता अन् इंग्रजीचे मात्र गोडवे गाता"; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
3
IPL Playoff Scenario: पांड्याच्या MI ला 'चौकार' पुरेसा; धोनीच्या CSK समोर 'सिक्सर' मारण्याचं चॅलेंज
4
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
5
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
6
MI विरुद्धच्या पराभवानंतर MS धोनीनं सांगून टाकला Playoffs च्या पुढचा प्लॅन; म्हणाला...
7
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
8
61 पैशांच्या शेअरवर तुटून पडले लोक, सातत्याने लागतंय अप्पर सर्किट; कंपनी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
9
IPL 2025 : जड्डूच्या 'तलवारबाजी'सह दुबेची फिफ्टी! CSK समोर पुरून उरली MI ची रोहित-सूर्या जोडी!
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशानभूमी; मोहन भागवतांनी सांगितला जातिवाद मिटवण्याचा मार्ग
11
आता काय बाउंड्री लाइनच्या बाहेर येतोस का? कॅच घेताना सँटनरची कसरत अन् डग आउटमध्ये रोहितची 'धडपड' (VIDEO)
12
5000 KM राम वनगमन मार्ग अन् 293 ठिकाणे; अयोध्या ते श्रीलंका उभारले जाणार श्रीराम स्तंभ
13
CSK विरुद्ध कडक फिफ्टी! MI चा राजा रोहित शर्मानं केली किंग कोहलीची बरोबरी
14
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
15
MI vs CSK ...अन् सूर्या दादानं थोपटली CSK कडून धमाकेदार पदार्पण करणाऱ्या Ayush Mhatre ची पाठ
16
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
17
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
18
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
19
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
20
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?

मोठा निर्णय; सोलापूर जिल्ह्यात १ हजार वनराई बंधारे बांधण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2022 18:07 IST

पुनर्भरणासाठी स्वतंत्र ग्रामसभा : शासकीय इमारतीत जलपुनर्भरण

सोलापूर : जिल्ह्यात किमान १ हजार व त्यापेक्षा जास्त बंधारे बांधण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत. अटल भूजल योजना राबवून जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

जिल्हा परिषदेत सोमवार ३१ मे रोजी अटल भूजल योजनेची जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, कार्यकारी अभियंता दीपक कोळी, जिल्हा जलसंधारण अधिकारी अं. च. कदम, वरिष्ठ भूवैज्ञानिक मुश्ताक शेख, सहाय्यक व संरक्षक बी. जी. हके, पाटबंधारे विभागाच्या उपकार्यकारी अभियंता स. ह. अलझेडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्ने. धो. गावडे, अभियंता व्ही. बी. कोरे, भीमा पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता ओमप्रकाश येलद प्रमुख उपस्थित होते.

--------------

ग्रामसभेतून चर्चा घडवून जनजागृती

पुढच्या पिढीसाठी भूगर्भात पाणी अधिक प्रमाणात असणे आवश्यक आहे. मृदा व जलसंधारण व पुनर्भरणसाठी लोकांमध्ये जागृती करावी लागणार आहे. सोपे तंत्रज्ञान लोकांना समजावून सांगत सर्व गावात या विषयावर ग्रामसभांमधून चर्चा घडवून जनजागृती करण्यात येणार आहे.

---------

 

सोलापूर जिल्ह्यात सर्व शासकीय इमारतीचे जलपुनर्भरण करावे. अटल भूजल योजनेत सोलापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर यावा यासाठी मेहनत घ्या. सप्टेंबरपर्यंत चांगले नियोजन करून त्या प्रमाणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- दिलीप स्वामी, सीईओ, जिल्हा परिषद, सोलापूर

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदwater shortageपाणीकपात