शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

बार्शी-लातूर, बीड महामार्ग शेतकऱ्यांनी अडविला; जाणून काय आहे नेमकं कारण 

By appasaheb.patil | Updated: September 19, 2022 11:50 IST

लोकमत न्युज नेटवर्क

सोलापूर : अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व पिकविम्याचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बार्शी-लातूर, बीड या राष्ट्रीय मार्गावरील जामगाव ( आ) येथील चौकामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत. या ठिकाणी सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू झालेले आहे.

दरम्यान, रास्ता रोको आंदोलनामुळे बार्शी-लातूर-बीड मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग आहे. मागील महिन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. याचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. सरकारने मदतीची घोषणा केली, त्यानंतर प्रशासनाने पंचनामे केले मात्र अद्याप नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. एकीकडे शेतमालाला मिळणारा कमी भाव अन् सातत्यानं होणारे शेतीपिकांचे नुकसान यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास बार्शी-लातूर-बीड रस्ता अडविला अन् आंदोलन केले. 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीGovernmentसरकार