शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

बा विठ्ठला... सरकारला कर्जमाफीची सद्बुद्धी दे!

By admin | Published: April 04, 2017 5:48 AM

‘बा! विठ्ठला सरकारला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची सद्बुद्धी दे!’ असे साकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पांडुरंगाला घातले़

पंढरपूर : ‘बा! विठ्ठला सरकारला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची सद्बुद्धी दे!’ असे साकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पांडुरंगाला घातले़ राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांच्या वतीने निघालेल्या संघर्षयात्रेचे सोमवारी दुपारी पंढरीत आगमन झाले़ त्यानिमित्त इसबावी येथे झालेल्या जाहीर सभेत पवार बोलत होते़ व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आरपीआयचे प्रा़ जोगेंद्र कवाडे, यांच्यासह आमदार, उपस्थित होते़ यंदा बाजारात कोणत्याच पिकांना योग्य भाव नसल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला़ कांदा, तूर, ऊस यासह फळांनाही दर नसल्याने शेतकऱ्यांनी जेवढे खर्च केले तेवढेही त्यांच्या हाती पडले नाही़ मग शेतकरी आत्महत्या का करणार नाही? असा सवाल पवार यांनी केला़ आघाडी सरकारने कधीही इतके शेतकऱ्यांचे हाल केले नाहीत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली़ इतर ठिकाणी द्यायला राज्य शासनाकडे पैसे आहेत, पण शेतकऱ्यांविषयी सहानभूती दाखविली जात नाही. कर्जमाफीसाठी ३0 हजार कोटी रुपयाची गरज असून, ही रक्कम राज्य शासनाने कर्जरुपाने उभी करावी अशी मागणी करतांनाच विरोधकांनी काढलेल्या संघर्षयात्रेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>खांदेपालट नको; सत्तापालट हवाशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, आता मंत्र्यांमध्ये खांदेपालट करावा लागणार आहे़ परंतु आता खांदेपालट नकोय तर सत्तापालट करावा लागणार आहे़, असे राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.