शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

प्राण्यांची सेवा; मुक्या श्वानांसाठी धावले बार्शीचे देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 15:55 IST

कोरोनाचा परिणाम; भगवंत नगरीतील मोकाट फिरणाºयांसाठी सेवा

ठळक मुद्देमाणूस भूक लागल्यास जेवण मागून घेतो पण रस्त्यावरील मोकाट श्वानास बोलता येत नसल्याने त्यांची काय अवस्था असेल याची कल्पनाही करवत नाहीयुन्नूसभाई शेख यांची उडान फाउंडेशन ही संस्था असून या मुक्या प्राण्याबरोबरच लॉकडाऊनच्या काळात गरजूंना गहू, तांदूळ, साखर, मीठ, शेंगदाणे, साबण, दाळ, तेल याचे कीट स्वत: जाऊन वाटप करत आहेत

भ. के. गव्हाणे

बार्शी : लॉकडाऊनच्या काळात मानवाच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर या भगवंत नगरीतील अनेक सामाजिक संस्थांनी पुढे येऊन त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. पण जिथे मुक्या प्राण्यांच्या पोटाचे काय असा प्रश्न निर्माण झाला. अशावेळी मुक्या श्वानांच्या मदतीला बार्शीतील मुस्लीम समाजातील कार्यकर्ते देवदूत बनून धावून आले. शहरातील अशा मोकाट जनावरे आणि श्वानांना शोधून  ते त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करीत आहेत.

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सोमवार पेठेतील फळाचे व्यापारी युन्नूसभाई शेख आणि त्यांचा मित्रपरिवार श्वानप्रेमीसाठी धावून आला आहे. युन्नूसभाई सोमवार पेठेतील फळाचे व्यापारी आहेत. कोरोनाच्या महामारीत अनेक भल्याभल्याची दमछाक होत आहे. चाकरमानी वगळता मजूर वर्गावर रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आली आहे. 

माणूस भूक लागल्यास जेवण मागून घेतो पण रस्त्यावरील मोकाट श्वानास बोलता येत नसल्याने त्यांची काय अवस्था असेल याची कल्पनाही करवत नाही. यांच्या या भावना लक्षात घेऊनच जो काम करतो तोच खरा माणूस अशाच्या मदतीला धावलेले बार्शीचे युन्नूसभाई शेख यांनी स्वखर्चाने चपाती, भाकरी याबरोबरच बिस्कीट, ब्रेड सकाळ, संध्याकाळ काही जनावरांबरोबर मोकाट श्वानास पोटभर देऊन पाणीही पाजताहेत.युन्नूसभाई शेख यांची उडान फाउंडेशन ही संस्था असून या मुक्या प्राण्याबरोबरच लॉकडाऊनच्या काळात गरजूंना गहू, तांदूळ, साखर, मीठ, शेंगदाणे, साबण, दाळ, तेल याचे कीट स्वत: जाऊन वाटप करत आहेत.

लॉकडाऊन संपेपर्यंत सेवा सुरु ठेवणारलॉकडाऊन असेपर्यंत हा उपक्रम सुरु ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सामाजिक कामासाठी या नगरीतील माणसाबरोबरच सोबत त्यांची मुलगी बेबीआयशा राजूभाई शिकलकर, शोएब काझी, मोहसीन नगर, उडान फाउंडेशनचे अध्यक्ष इरफानभाई घातक, उपाध्यक्ष इलियासभाई जालनेवाले हे साथ देत आहेत. ही मंडळी शहरातील विविध भागात सकाळ-संध्याकाळी जाऊन जवळजवळ दररोज ५० श्वानाच्या खाण्याची व्यवस्था करत आहेत. जगण्याचा अधिकार सर्वांना आहे. शहरातील श्वानांच्या खाण्याचा प्रश्न मात्र या पे्रमींनी सोडविला. या कार्यात हे विशेष सहकार्य करून भटक्या श्वानांना जेवण देण्याचे काम करत आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbarshi-acबार्शी