शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील ‘स्मार्ट’ कार्यालयातील खाेका प्रकरणाची ईडीकडून चाैकशी आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 15:12 IST

सभागृह नेत्याची मागणी : ही तर वसुली, सरकारची देण

साेलापूर : स्मार्ट सिटी कार्यालयातील अधिकाऱ्यांना एक खाेका मागणाऱ्या ‘ताईं’चे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाची ‘ईडी’कडून चाैकशी करणे आवश्यक आहे, अशी मागणी भाजपचे सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी रविवारी केली.

स्मार्ट सिटी कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडून शहरातील एका पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने खाेका मागितल्याची चर्चा आहे. या अधिकाऱ्याने मात्र या महिला पदाधिकाऱ्याला नकार देताना आपण असे काेणतेही काम करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. या विषयावर ‘लाेकमत’ने ‘लगाव बत्ती’च्या माध्यमातून प्रकाश टाकला हाेता. यावर भाजपचे सभागृह नेता शिवानंद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पाटील म्हणाले, राज्यातील सरकार हे महाविकास आघाडी सरकार नसून महावसुली सरकार आहे. पाेलीस आयुक्त दर्जावरील अधिकाऱ्यांनीच या सरकारच्या मंत्र्यांबद्दल तक्रारी केल्या आहेत. या सरकारमधील मंत्री तुरुंगात आहेत. साेलापुरात तर अधिकारी आणि महाविकास आघाडी पदाधिकारी यांची मिलीभगत आहे. माेदी सरकारने शहराचे रूप बदलण्यासाठी स्मार्ट सिटी याेजना आणली; परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या मर्जीतील अधिकारी पाठवून या याेजनेचे वाटाेळे करण्याचा प्रयत्न केला.

किरीट सोमय्यामार्फत पाठपुरावा

स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल आम्ही केंद्र शासनाकडे तक्रारी केल्या. पण आमच्याकडून अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार झाला नाही; परंतु आघाडी सरकारमधील एका पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने विशिष्ट पद मिळवून देताे म्हणून अधिकाऱ्याकडून एक काेटी रुपये मागण्याची चर्चा आमच्याही कानावर आली आहे. या प्रकरणाची ईडीकडून चाैकशी करणे आवश्यक आहे. आम्ही लवकरच यासंदर्भात किरीट साेमय्या यांच्यामार्फत पाठपुरावा करणार आहाेत.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय