शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

१४ दिवसात सात राज्यातून पूर्ण केला दोन हजार किलोमीटरचा सायकल प्रवास

By appasaheb.patil | Updated: November 1, 2022 18:04 IST

१४ दिवसांचा प्रवास; सात राज्यातून केली मोहीम पूर्ण

सोलापूर : आजच्या जमान्यात सायकल दुर्मीळ होत आहे. सगळेच लोक आता मोठ्या गाड्या घेऊन फिरत असतात, पण अलीकडे सायकलचा वापर शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही लोक करतात. निरोगी शरीरासाठी सायकल चालवा, पर्यावरण वाचवा असा संदेश देत अकलूजचा तरूण राहुल माने-देशमुख याने दोन हजार किलोमीटरचा सायकलवरून प्रवास करून तो संदेश सर्वदूर पोहोचविला.

हा प्रवास सायकली सोबत करणे म्हणजे मोठे कठीण काम होते. सकाळी सुरू केलेला प्रवास रात्री उशिरापर्यंत चालू ठेवायचा ठरविले. ठरावीक अंतर एका दिवसात पूर्ण करुन उद्याच्या दिवसाचे शेड्यूल ठरवून मग विश्रांती घ्यायची आणि सकाळी तयार होऊन पुढच्या प्रवासाला निघायचे. हा प्रवास खूप मोठा आहे. या प्रवासादरम्यान ऊन, वारा, पाऊस, थंडी यासारख्या गोष्टीला सामोरे जाऊन मोठमोठ्या नॅशनल हायवेवरून सायकल प्रवास करुन नद्या डोंगर ओलांडून पूर्ण केलेला प्रवास हा प्रेरणा देणारा आहे असे सायकलस्वार सोमनाथ याने लोकमतशी बोलताना सांगितले.

-----------

अकलूज ते केदारनाथ यात्रा...

दररोज सकाळी गावात फेरफटका मारणारे राहुल माने- देशमुख यांनी सायकलवर अकलूज ते केदारनाथ यात्रा करायची ठरवली आणि ती त्यांनी एकट्याने पूर्ण केली. अकलूज ते श्रीक्षेत्र केदारनाथ सायकल यात्रा १४ दिवस, ७ राज्यातून २०७१ किलोमीटरचा प्रवास करून पूर्ण केली.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्य