शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

मोठी बातमी; सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस १६ सप्टेंबरपर्यंत बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 16:07 IST

रेल्वे प्रशासन - पावसामुळे काम करण्यास येतेय अडचण

सोलापूर - भाळवणी-भिगवन दरम्यान दुहेरीकरणाचे काम मुदतीत पूर्ण झाले नाही. ते अद्याप अपूर्णच असून काम पूर्ण होण्यासाठी अद्याप १५ दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांच्या हक्काची असलेली सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस आता १६ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने बुधवारी घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात सध्या दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. विद्युतीकरणाचे कामही पूर्णत्वास येत आहे. रेल्वे प्रशासनाने भाळवणी ते भिगवण दरम्यान ८ किलोमीटर दुहेरीकरणाचे काम मागील महिन्यात हाती घेतले होते. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत ब्लॉक घेत हुतात्मा एक्सप्रेस बंद ठेवली होती. काम करण्यास पावसाची अडचण निर्माण होत असल्याने हाती घेतलेले दुहेरीकरणाचे काम मुदतीत पूर्ण झाले नाही. त्यामुळे या कामास १५ दिवसाची मुदत वाढविली आहे. त्यामुळे १६ सप्टेंबरपर्यंत हुतात्मा एक्सप्रेस बंदच ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वे