शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

... तेव्हा बालपण आठवतं; आनंद महिंद्रा यांचे 'हे' ट्विट लोकांच्या मनाला भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 14:26 IST

उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटरवर नेहमी सक्रीय असतात. त्यांनी केलेले अनेक ट्विट व्हायरल होत असतात. कधी ते मजेदार व्हिडिओ पोस्ट करतात, तर कधी लोकांनी कष्टाने बनवलेल्या गोष्टींचे असतात. 

उद्योगपती आनंद महिंद्राट्विटरवर नेहमी सक्रीय असतात. त्यांनी केलेले अनेक ट्विट व्हायरल होत असतात. कधी ते मजेदार व्हिडिओ पोस्ट करतात, तर कधी लोकांनी कष्टाने बनवलेल्या गोष्टींचे असतात. 

अलीकडेच महिंद्रा यांनी अभिनेता-लेखक आशुतोष राणा यांची 'तब बचपन याद आता है' ही कविता वाचतानाचा एक मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला आहे. आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट राणा यांनी रिट्विट केले आहे. "माझे कौतुक केल्याबद्दल आणि मला तुमच्या सोशल मीडियावर स्थान दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री आनंद महिंद्रा जी... शुभेच्छा, असं यात ट्विटमध्ये म्हटले आहे. 

 

आनंद महिंद्रा यांनी मंगळवारी, १६ नोव्हेंबर रोजी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला. "बालपणीचा निरागसपणा आपल्याला त्या अद्भुत वेळेची किंमत समजण्यापासून रोखतो… असी कॅप्शन आहे,  या व्हिडिओला ७ लाख ६८ हजार व्ह्यूज, २८.५ हजार लाईक्स आणि ४.६ हजार रिट्विट्स मिळाले आहेत. यासोबतच शेकडो यूजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट केल्या आहेत. "बालपणीचे ते दिवसही काय दिवस होते, अशी एका युझरने कमेंट केली आहे. 

५८ सेकंदाच्या क्लिपमध्ये अभिनेता आशुतोष राणा त्याची 'तब बचपन याद आता है' ही कविता वाचताना दिसत आहेत. ते म्हणतात- जेव्हा आपल्याला रडता येत नाही, सुखाने झोप येत नाही, हरवता येत नाही तेव्हा बालपण आठवते... जेव्हा काळजी त्रास देते, शरीर खाते, जेव्हा मन सापडत नाही तेव्हा बालपण आठवते. ती येते... जेव्हा आपण तुटतो, जेव्हा आपल्याला स्वतःचा राग येतो, जेव्हा स्वप्न आपल्याला सतावतात तेव्हा आपल्याला बालपण आठवते... आपण मुले राहू शकत नाही, आपण मोठे होऊ शकत नाही, आपण उभे देखील राहू शकत नाही. अजूनही बालपण आठवतं. मन भेटत नाही, मग बालपण आठवते…, असं या कवितेत म्हटले आहे. 

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राTwitterट्विटर