शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ये है हमरी सरकार... वर्तमानपत्रावर वाढलं जेवण; जमिनीवर वाहून गेली डाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 18:30 IST

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. क्वारंटाईन सेंटरमधील हा फोटो असल्याचे अनेकांचे म्हणणं आहे.

करोना व्हायरसमुळे सर्वच ठिकाणी भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू होत असेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनदरम्यान अनेकांचे हाल होत आहेत. तर अनेकांवर जीव वाचवण्यासाठी कोरोनाशी लढायची वेळ आली आहे. तर एका ठिकाणाहून इतर ठिकाणी गेलेल्या लोकांना १४ - १५ दिवस क्वारंटाईन राहण्यासाठी सक्ती केली आहे. या दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. क्वारंटाईन सेंटरमधील हा फोटो असल्याचे अनेकांचे म्हणणं आहे.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रवासी मजूरांना पेपरवर जेवण वाढण्यात आलं आहे. द्रवपदार्थ असल्यामुळे पेपरवरून हे जेवण वाहून जाताना तुम्हाला दिसून येईल. हा फोटो पाहून युजर्सनी संपात व्यक्त केला आहे. हा फोटो ट्विटरवर @thealokputul यांनी शेअर केला आहे.  त्यांनी या फोटोला कॅप्शन दिले आहे की,  क्वारंटाईन सेंटरमध्ये कागदावर डाळ वाढल्यामुळे वाहून जात आहे. 

हा फोटो छत्तीसगड मधील राजनांदगावमध्ये आहे. या ट्विटरच्या माध्यमातून प्रशानसाबाबत राग व्यक्त केला आहे.  या फोटोला १ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. लोकांनी या फोटोवर आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या आधीसुद्धा क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता.

तहान-भुकेमुळे आईचा झाला होता मृत्यू, पण चिमुरडा तिला उठवत राहिला, खेळत राहिला!

जंगल बुक : 12 वर्षांच्या मुलामागे लागला अस्वल; त्यानंतर जे घडलं, ते पाहून सर्वच झाले हैराण

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्या