शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कॉलेजमध्ये शिकताना रतन टाटा पडले होते प्रेमात; पण 'या' कारणासाठी मोडलं लग्न अन् नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 18:39 IST

रतन टाटा १० वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता.

मुंबई - टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी स्वत:च्या आयुष्यात घडलेल्या प्रेमाची गोष्ट शेअर केली आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बे या फेसबुकवर पोस्टवर टाटानं लिहिलं आहे की, लॉन्स एंजिल्समध्ये कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी एका आर्किटेक्चर कंपनीत नोकरी सुरु केली. १९६२ चा तो काळ खूप सुंदर होता. लॉन्स एंजिल्समध्ये माझं एकीवर प्रेम होतं. तिच्यासोबत लग्न जवळपास निश्चित झालं होतं. मात्र माझ्या आजीची तब्येत बिघडल्यानंतर मला भारतात परतावं लागलं असं ते म्हणाले. 

मी जेव्हा भारतात आलो त्यावेळी माझं जिच्यावर प्रेम होतं तीदेखील माझ्यासोबत यावं असा विचार होता. पण भारत-चीन युद्धामुळे तिच्या पालकांनी तिला भारतात पाठवण्यास नकार दिला आणि तिथेच आमच्या दोघाचं नातं संपुष्टात आलं. 

आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर आजीने केले संस्कार रतन टाटा १० वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. आजी नवजबाई टाटा यांनी त्यांचा सांभाळ केला. रतन टाटांनी सांगितले की, आई-वडिलांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे मला आणि माझ्या भावाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही आमचं बालपण नेहमी आनंदात गेले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आजीने आम्हा दोघा भावंडांना सुट्टीमध्ये लंडनला घेऊन गेली. त्याचठिकाणी आम्ही खऱ्याअर्थाने जीवनात अनेक मूल्य शिकलो. प्रतिष्ठा ही सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ असते असं आजीने आम्हाला समजावलं. 

वडिलांचे विचार जुळत नव्हतेमला वायलिन शिकण्याची खूप इच्छा होती पण वडील पियानो शिकवण्यावर भर देत होते. मला कॉलेजचं शिक्षण अमेरिकेत घ्यायचं होतं पण वडिलांनी यूकेला पाठवलं. मला आर्किटेक्ट बनण्याची इच्छा होती पण वडील सांगायचे इंजिनिअर हो. आजी नसती तर मी अमेरिकेत शिक्षण घेऊ शकलो नसतो. आजीमुळे मी मॅकेनिकल इंजिनिअरींगमधून बाहेर पडत आर्किटेक्टमध्ये प्रवेश घेतला. वडील माझ्यावर नाराज झाले पण माझी इच्छा पूर्ण झाल्याने मी आनंदी होतो. आपलं म्हणणं मांडण्याची हिंमत करतानाही त्यात विनम्रता आणि सभ्यता असायला हवी हीदेखील शिकवण आजीने दिली आहे. 

 

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाIndiaभारतchinaचीनLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट