शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

कॉलेजमध्ये शिकताना रतन टाटा पडले होते प्रेमात; पण 'या' कारणासाठी मोडलं लग्न अन् नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 18:39 IST

रतन टाटा १० वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता.

मुंबई - टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी स्वत:च्या आयुष्यात घडलेल्या प्रेमाची गोष्ट शेअर केली आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बे या फेसबुकवर पोस्टवर टाटानं लिहिलं आहे की, लॉन्स एंजिल्समध्ये कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी एका आर्किटेक्चर कंपनीत नोकरी सुरु केली. १९६२ चा तो काळ खूप सुंदर होता. लॉन्स एंजिल्समध्ये माझं एकीवर प्रेम होतं. तिच्यासोबत लग्न जवळपास निश्चित झालं होतं. मात्र माझ्या आजीची तब्येत बिघडल्यानंतर मला भारतात परतावं लागलं असं ते म्हणाले. 

मी जेव्हा भारतात आलो त्यावेळी माझं जिच्यावर प्रेम होतं तीदेखील माझ्यासोबत यावं असा विचार होता. पण भारत-चीन युद्धामुळे तिच्या पालकांनी तिला भारतात पाठवण्यास नकार दिला आणि तिथेच आमच्या दोघाचं नातं संपुष्टात आलं. 

आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर आजीने केले संस्कार रतन टाटा १० वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. आजी नवजबाई टाटा यांनी त्यांचा सांभाळ केला. रतन टाटांनी सांगितले की, आई-वडिलांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे मला आणि माझ्या भावाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही आमचं बालपण नेहमी आनंदात गेले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आजीने आम्हा दोघा भावंडांना सुट्टीमध्ये लंडनला घेऊन गेली. त्याचठिकाणी आम्ही खऱ्याअर्थाने जीवनात अनेक मूल्य शिकलो. प्रतिष्ठा ही सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ असते असं आजीने आम्हाला समजावलं. 

वडिलांचे विचार जुळत नव्हतेमला वायलिन शिकण्याची खूप इच्छा होती पण वडील पियानो शिकवण्यावर भर देत होते. मला कॉलेजचं शिक्षण अमेरिकेत घ्यायचं होतं पण वडिलांनी यूकेला पाठवलं. मला आर्किटेक्ट बनण्याची इच्छा होती पण वडील सांगायचे इंजिनिअर हो. आजी नसती तर मी अमेरिकेत शिक्षण घेऊ शकलो नसतो. आजीमुळे मी मॅकेनिकल इंजिनिअरींगमधून बाहेर पडत आर्किटेक्टमध्ये प्रवेश घेतला. वडील माझ्यावर नाराज झाले पण माझी इच्छा पूर्ण झाल्याने मी आनंदी होतो. आपलं म्हणणं मांडण्याची हिंमत करतानाही त्यात विनम्रता आणि सभ्यता असायला हवी हीदेखील शिकवण आजीने दिली आहे. 

 

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाIndiaभारतchinaचीनLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट