शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

Viral : समोसा, चहा आणि पाण्याची किंमत ४९० रुपये; नाश्त्याच्या या बिलाने सोशल मीडियावर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 13:21 IST

दोन समोसा, एक चहा आणि एक पाण्याची बाटली याचे बिल केवळ ४९० रुपये, काफी अच्छे दिन आ गये है' ट्विटची चर्चा

Viral : विमानतळावर काहीही विकत घ्यायचे म्हणले तर अंगावर काटाच येतो. कारण तेथे गोष्टी महागच असतात, आपल्या आवाक्याबाहेरच असतात हेच आपल्याला माहित आहे. पण आता एका पत्रकाराचे ट्विट व्हायरल होत आहे. ज्यात तिला वेगळा अनुभव आला आहे.

फराह खान या युझरने ट्विटरवर बिलाचा फोटो अपलोड केले आहे आणि लिहिले, 'मुंबईविमानतळावर दोन समोसा, एक चहा आणि एक पाण्याची बाटली  याचे बिल केवळ ४९० रुपये. काफी अच्छे दिन आ गये है' असे ट्विट तिने केले आहे. यावर मात्र संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

फराह खानचे हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी कमेंट करत टीकाही केली आहे. एका युझरने फराह खानवर टीका करत लिहिले, 'बाहेरच्या तुनलेत विमानतळावर मिळणाऱ्या गोष्टी महागच का असतात.याचे कारण विमानताळावर खूप जास्त भाडे आकारले जाते. अशा परिस्थितीत किंमती वाढवाव्याच लागतात. कोणतेही सरकार असो किंमती सारख्याच असतात. पत्रकारितेच्या नावावर अजेंडा चालवू नका.

कॅफे दिल्ली हाईट्स चे मालक सांगतात, 'विमानतळावरील आऊटलेट्सवर आमच्या प्रोडक्ट्सची किंमत तुलनेने १५ ते १८ टक्के जास्त असते. विमानतळावर जास्त भाडे आकारले जाते. अशा ठिकाणी रेस्टॉरंट चालवणे कठीण असते. सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्याच स्टाफला कामावर ठेवता येते. त्यांचा पगारही जास्त असतो. स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टेशनसाठीही अधिक खर्च येतो. या सर्व कारणामुळे विमानतळावर सर्व गोष्टी महागच असतात.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाViral Photosव्हायरल फोटोज्billबिलAirportविमानतळMumbaiमुंबई