शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

माती परीक्षणाचे काम स्वाभिमानने रोखले, महामार्ग चौपदरीकरण : कणकवली शहरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:46 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निमित्ताने शहरातील स्टेट बँकेच्या जवळ सुरु असलेले माती परीक्षणाचे काम महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रोखले. तसेच जोपर्यंत महामार्ग चौपदरीकरण बाधिताना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम सुरु करु देणार नसल्याचे संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितले.

ठळक मुद्देमाती परीक्षणाचे काम स्वाभिमानने रोखलेमहामार्ग चौपदरीकरण : कणकवली शहरातील घटना

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या निमित्ताने शहरातील स्टेट बँकेच्या जवळ सुरु असलेले माती परीक्षणाचे काम महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रोखले. तसेच जोपर्यंत महामार्ग चौपदरीकरण बाधिताना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काम सुरु करु देणार नसल्याचे संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितले.महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी माती परीक्षणाचे काम रोखले. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कणकवली विधानसभा मतदार संघ युवक अध्यक्ष संदीप मेस्त्री, महेश बागवे, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, गणेश तांबे, सचिन पारधिये आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यकर्त्यांनी प्रशासनाला ठणकावलेमहामार्ग चौपदरीकरणामुळे कणकवलीतील अनेक व्यापारी, नागरिक बाधित झाले आहेत. या सर्वानी अनेकवेळा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नीतेश राणे यांनी प्रकल्प बाधितांच्या बाजूने उभे रहाण्याची आपली भूमिका जाहीर केली आहे.

तसेच जोपर्यंत या बाधितांना योग्य मोबदला मिळत नाही तसेच त्यांच्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत चौपदरीकरणाचे काम सुरु करु देणार नसल्याचेही प्रशासनाला ठणकावून सांगितले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग