शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

चौकुळ येथे वीज पडून महिलेचा मृत्यू, सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 12:17 IST

सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडत असलेल्या परतीच्या पावसाने आंबोली नजीकच्या चौकुळ भागाला चांगलाच दणका दिला आहे. सोमवारी ...

सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पडत असलेल्या परतीच्या पावसाने आंबोली नजीकच्या चौकुळ भागाला चांगलाच दणका दिला आहे. सोमवारी सायंकाळी पावसाबरोबर ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट झाला. यात शेतातून घरी परतणाऱ्या चौकुळ बेरडकी चिखलव्हाळ येथील द्रौपदी मारुती नाईक (४०) या महिलेच्या अंगावर वीज पडून ती जागीच मृत पावली.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह परतीचा पाऊस कोसळत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. चौकुळ येथील द्रौपदी नाईक या घराजवळच असलेल्या शेतात दुपारच्या सुमारास गेल्या होत्या. त्या शेतात काम करत असताना वादळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे त्या घरी परत येत असताना विजेचा लोळ त्याच्या अंगावर कोसळला आणि त्यात त्या जागीच मृत्यू पावल्या.चार म्हशींचा मृत्यूया घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून घटनास्थळावर धाव घेत घटनेचा पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. दरम्यान, चार दिवसांपूर्वीच चौकुळ येथे वीज पडून चार म्हशी मृत पावल्या होत्या. त्यानंतर ही घटना घडली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग