शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

सिंधुदुर्गात सोसाट्याचा वारा, मासेमारीवर होणार परिणाम , महाशिवरात्रीपर्यंत परिस्थिती अशीच राहण्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 16:28 IST

गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात दक्षिणेकडून उत्तरेकडे सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात त्याचा मच्छिमारी व्यवसायावर परिणाम होत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री कडक्याची थंडी यामुळे साथीचे रोग बळावण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देआठवडा बाजाराला फटका, महाशिवरात्रीपर्यंत परिस्थिती अशीच राहण्याचा अंदाजआंबा हंगाम लांबणीवर, पर्यटकांची किनारपट्टीवर तोबा गर्दी

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात दक्षिणेकडून उत्तरेकडे सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात त्याचा मच्छिमारी व्यवसायावर परिणाम होत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री कडक्याची थंडी यामुळे साथीचे रोग बळावण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

गेले दोन दिवस जिल्ह्यात दिवसभर तुफानी वारे वाहत आहेत. साधारणपणे दरवर्षी महाशिवरात्रीच्या दरम्यान असे वारे वाहतात. मात्र यावर्षी एक महिना अगोदरच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.आठवडा बाजाराला फटकासिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर वसलेल्या कणकवली शहरात मंगळवारी आठवडा बाजार भरतो. वादळी वाऱ्यांचा फटका बाजारात बसणाऱ्या व्यापाऱ्यांना बसला. या व्यापाऱ्यांनी उभारलेले तंबू या वादळरूपी वाऱ्याने उडून जात होते. त्यामुळे उडालेले तंबू पुन्हा उभारताना त्यांच्या नाकीदम येत होते.पर्यटकांची किनारपट्टीवर तोबा गर्दीएअर एंडिंग, नाताळची सुट्टी, थर्टी फस्टची धूम अशा मौज मस्तीसाठी सध्या सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पर्यटकांची तोबा गर्दी पहायला मिळत आहे. देवगड, मालवण व वेंगुर्ले किनारपट्टीनजिक सर्व हॉटेलचे आगाऊ बुकिंग झाले आहेत.आंबा हंगाम लांबणीवरओखी वादळामुळे मागील आठवड्यात पडलेल्या पावसाने कोकण किनारपट्टीवरील आंबा हंगाम लांबणीवर पडणार आहे. पहिल्या टप्प्यात आलेला मोहोर पावसाने गळून पडल्याने आता पडत असलेल्या थंडीमुळे परत फळधारणा होण्याची प्रतीक्षा आंबा बागायतदारांना करावी लागणार आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गenvironmentवातावरण