शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

..म्हणून मध्यावधी निवडणुका होणार का?, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 15:58 IST

मातोश्रीच्या बाहेर कधीही न पडलेला माणूस मुख्यमंत्री झाल्याने राज्य १० वर्षे विकासाच्या दृष्टीने मागे गेले.

ओरोस : मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी सक्षम कारण लागते. मात्र, सध्यस्थितीत तशी कोणतीही परिस्थिती राज्यात नाही. केवळ आपले मुख्यमंत्रिपद गेले म्हणून मध्यावधी निवडणुका घेतल्या जाव्यात, असे त्यांना वाटत असेल; पण तसे होत नसल्याची टीका करतानाच त्यांना घरात बसून बोलायला काय? त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं, असा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रश्नावर बोलताना केंद्रीय मंत्री नारायण म्हणाले की, मध्यावधी निवडणुकीसाठी युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती यावी लागते. तशी परिस्थिती असल्यास मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात.

मात्र कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार? काही कारण असलं पाहिजे ना. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कारण सांगावे की, या कारणासाठी मध्यावधी निवडणूक होईल. त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले म्हणून मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात का? पण तसे नाही होत. त्यांना वाटत असेल आपलं मुख्यमंत्री पद घेतलं म्हणून मध्यावधी निवडणुका घ्याव्यात तर तसे होत नाही. त्यांना घरबसल्या बोलायला काय? त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं, असा घणाघातही नारायण राणेंनी यांनी यावेळी केला आहे.

१० वर्षे विकासाच्या दृष्टीने मागे गेलेमातोश्रीच्या बाहेर कधीही न पडलेला माणूस मुख्यमंत्री झाल्याने राज्य १० वर्षे विकासाच्या दृष्टीने मागे गेले. त्यांना नीट बोलता येत नाही अशा व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर द्यावे, असं मला वाटत नाही. कारण अभ्यासू किंवा वैचारिक पद्धतीने त्यांना बोलताना येत नसल्याची टीकाही राणे यांनी यावेळी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे