शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

..म्हणून मध्यावधी निवडणुका होणार का?, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 15:58 IST

मातोश्रीच्या बाहेर कधीही न पडलेला माणूस मुख्यमंत्री झाल्याने राज्य १० वर्षे विकासाच्या दृष्टीने मागे गेले.

ओरोस : मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी सक्षम कारण लागते. मात्र, सध्यस्थितीत तशी कोणतीही परिस्थिती राज्यात नाही. केवळ आपले मुख्यमंत्रिपद गेले म्हणून मध्यावधी निवडणुका घेतल्या जाव्यात, असे त्यांना वाटत असेल; पण तसे होत नसल्याची टीका करतानाच त्यांना घरात बसून बोलायला काय? त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं, असा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रश्नावर बोलताना केंद्रीय मंत्री नारायण म्हणाले की, मध्यावधी निवडणुकीसाठी युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती यावी लागते. तशी परिस्थिती असल्यास मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात.

मात्र कशामुळे मध्यावधी निवडणुका घेणार? काही कारण असलं पाहिजे ना. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कारण सांगावे की, या कारणासाठी मध्यावधी निवडणूक होईल. त्यांचे मुख्यमंत्रिपद गेले म्हणून मध्यावधी निवडणुका घेतल्या जातात का? पण तसे नाही होत. त्यांना वाटत असेल आपलं मुख्यमंत्री पद घेतलं म्हणून मध्यावधी निवडणुका घ्याव्यात तर तसे होत नाही. त्यांना घरबसल्या बोलायला काय? त्यांनी घराच्या बाहेर येऊन बोलावं, असा घणाघातही नारायण राणेंनी यांनी यावेळी केला आहे.

१० वर्षे विकासाच्या दृष्टीने मागे गेलेमातोश्रीच्या बाहेर कधीही न पडलेला माणूस मुख्यमंत्री झाल्याने राज्य १० वर्षे विकासाच्या दृष्टीने मागे गेले. त्यांना नीट बोलता येत नाही अशा व्यक्तीच्या प्रश्नाला उत्तर द्यावे, असं मला वाटत नाही. कारण अभ्यासू किंवा वैचारिक पद्धतीने त्यांना बोलताना येत नसल्याची टीकाही राणे यांनी यावेळी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे