शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आचरा समुद्र किनारी विसर्जनाच्या वेळी दोघे बुडाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 22:52 IST

गणपती विसर्जनाच्या वेळी मालवण तालुक्यातील आचरा समुद्र किनारी गणपती विसर्जनासाठी गेलेले आचरा वरची वाडी येथील दोन युवक बुडण्याची दुर्घटना गुरुवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.

सिंधुदुर्ग : गणपती विसर्जनाच्या वेळी मालवण तालुक्यातील आचरा समुद्र किनारी गणपती विसर्जनासाठी गेलेले आचरा वरची वाडी येथील दोन युवक बुडण्याची दुर्घटना गुरुवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.

आपले गणपती समुद्रात सोडण्यासाठी गेलेले लाईफटाईम हाॅस्पिटलचे कर्मचारी प्रशांत तावडे आणि एसटी महामंडळाचे ड्रायव्हर संजय परब आपले गणपती विसर्जनासाठी समुद्रात गेले होते. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गणपती पाण्यात सोडून परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडू लागले. जिवरक्षक रसिक जोशी यांनी जिवाची बाजी लावून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याने प्रयत्न फोल ठरले. यावेळी सकलेन मुजावर, दिलिप पराडकर,पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी यांनी ही प्रयत्न केले. मात्र प्रयत्न निष्फळ ठरले. सहाय्यक पोलीस निरीक्षक कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय धेंडे, कांबळे , महिला पोलीस मलमे यांच्यासह आचरा ग्रामस्थांनीउशिरापर्यंत शोध मोहीम सुरू ठेवली होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeathमृत्यू