शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

माती परीक्षणाने उत्पादन वाढेल - ; संजना सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:03 IST

कणकवली : सिंधुदुर्गातील शेतकरी ऊस शेती, फळ बागायती व अन्य प्रकारची शेती करीत आहेत. शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ...

ठळक मुद्दे जानवली येथील ह्यस्वामी लॅब सोल्युशनह्णचा लोकार्पण सोहळा

कणकवली : सिंधुदुर्गातील शेतकरी ऊस शेती, फळ बागायती व अन्य प्रकारची शेती करीत आहेत. शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पादन वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे़ कुठलीही शेती करीत असताना माती परीक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे स्वामी लॅब सोल्युशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माती परीक्षणाची सेवा मिळणार आहे. या माती परीक्षणामुळे शेतक-यांच्या उत्पादनात वाढ होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केले.

जानवली आदर्शनगर येथील स्वामी लॅब सोल्युशनचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते पार पडले.यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर, कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष हेमंत सावंत, ज्येष्ठ नागरिक संघाचे रवींद्र मुसळे, अप्पीशेठ गवाणकर, प्रा. डॉ़ गुरूदेव परुळेकर, डॉ. रिझवान पिंजारी, चेतन प्रभू, जानवली सरपंच राणे आदी उपस्थित होते.

यावेळी संजना सावंत म्हणाल्या, प्रगतशील शेतकरी घडविताना माती, पाणी आणि पाने परीक्षण प्रयोगशाळा शेतकºयांसाठी दिशादर्शक ठरेल़ या स्वामी लॅब सोल्युशनमधून शेतक-यांना असलेली गरज भागणार आहे़ मानवी जीवनाला जशी आरोग्य राखण्याची गरज आहे़ त्याचप्रमाणे धरणी मातेचे आरोग्य राखण्याचे आपल्या सर्व लोकांची जबाबदारी आहे़ मातीचे परीक्षण केल्यानंतर भविष्यात पिकावर येणाºया मर्यादा लक्षात येतील़ त्यामुळे शेतकºयांचे होणारे नुकसान थांबेल़ अत्याधुनिक साधन सामुग्रीच्या माध्यमातून चेतन प्रभू शेतकºयांना चांगली सेवा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शेतक-यांना दिशादर्शक!चेतन प्रभू म्हणाले, सिंधुदुर्गात पहिल्यांदाच स्वामी लॅब शेतकºयांच्या सेवेसाठी दाखल होत आहे़ प्रयोगशाळेच्या माध्यमातून शेतकºयांच्या हितासाठी दिशादर्शक मार्ग मिळेल़ आधुनिक शेतीच्या प्रयोगामध्ये शेतकºयांना स्वामी लॅबच्या माध्यमातून चांगली सेवा दिली जाईल़ फळबागा व इतर शेतीचे उत्पादन वाढीसाठी मदत होईल़ शेतकरी माती परीक्षणामुळे होणाºया नुकसानीच्या संकटातून बाहेर येईल़ सेंद्रिय खत व इतर घटकांचाही परिणाम काय असतो याची माहितीही दिली जाणार आहे़ 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकण