शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

सिंधुदुर्ग : बायोगॅस सयंत्रामुळे गाव धुरमुक्त होईल : जयप्रकाश परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 12:18 IST

बायोगॅस सयंत्राचा अवलंब केल्यामुळे ग्रामस्थांच्या पैशाची बचत होऊन वातावरणात प्रदूषण न होता कमी खर्चामध्ये बायोगॅस वापरता येईल. यामुळे आपला गाव धूरमुक्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी बापर्डे येथे केले.

ठळक मुद्देबायोगॅस सयंत्रामुळे गाव धुरमुक्त होईल : जयप्रकाश परबबापर्डे येथे बायोगॅस सयंत्र बांधकामाचा प्रारंभ

सिंधुदुर्ग : बायोगॅस सयंत्राचा अवलंब केल्यामुळे ग्रामस्थांच्या पैशाची बचत होऊन वातावरणात प्रदूषण न होता कमी खर्चामध्ये बायोगॅस वापरता येईल. यामुळे आपला गाव धूरमुक्त होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी बापर्डे येथे केले.राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम अंतर्गत सन २०१८-१९ मध्ये ग्रामपंचायत बापर्डे येथे बायोगॅस सयंत्र बांधकामाचा शुभारंभ पंचायत समिती गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा परिषद सदस्या अनघा राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी सरपंच संजय लाड, विस्तार अधिकारी सुनील पांगम, ग्रामसेवक शिवराज राठोड, ग्रामपंचायत सदस्य विश्राम नाईकधुरे, गुणवंत राणे, सीमा नाईकधुरे, प्रियांका राणे, रेवती मोंडकर, बापर्डे सोसायटी चेअरमन अजित राणे, संदीप नाईकधुरे, संतोष नाईकधुरे, जिल्हा बँक बापर्डेचे व्यवस्थापक संतोष नारकर, बापर्डेचे तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष धुरे, बाळकृष्ण नाईकधुरे, लाभार्थी संतोष नाईकधुरे, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.पंचायत समितीकडून मिळणार १५, ६00 चे अनुदानयावेळी बायोगॅस सयंत्र उभारणीसाठी जयप्रकाश परब यांनी शासनाकडून १२००० तसेच पंचायत समिती सेसकडून प्रति सयंत्र २००० व बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडल्यास १६०० रुपये असे एकूण १५६०० रुपये अनुदान मिळणार असल्याचे सांगितले.

तसेच ग्रामपंचायत बापर्डेची कुटुंब संख्या ४७१ असुन सुमारे ४० टक्के कुटुंबांकडे गॅस सिलिंडर आहे. महागाईच्या दृष्टीने विचार केल्यास सिलेंडरची खरेदी करण्यासाठी प्रति कुटुंबाला दरवर्षी १२००० प्रमाणे २२,५६,००० एवढी रक्कम बापर्डे गावामधून गॅस सिलिंडरवर खर्च केली जाते.जास्तीत जास्त ग्रामस्थंना बायोगॅस सयंत्राचा लाभबायोगॅस सयंत्राचा वापर केल्यास बापर्डे गावातील ग्रामस्थांच्या पैशाची बचत होऊन कमी खर्चामध्ये बायोगॅस वापरता येईल व नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन करून आपला गाव धुरमुक्त करण्यात मदत होईल, असे जयप्रकाश परब यांनी सांगितले.

यावेळी बापर्डे गावचे सरपंच संजय लाड म्हणाले, माझे बापर्डे गाव आपल्या जिल्ह्यात एक आदर्श गाव होण्याच्यादृष्टीने वाटचाल करीत असून या गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थांना बायोगॅस सयंत्राच्या माध्यमातून लाभ देण्याचा निर्धार आपण केला आहे. 

टॅग्स :block development officerगटविकास अधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग