शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंधुदुर्ग : तेंडोलीत आंबा, काजू कलम बागेला आग, ३0 एकर क्षेत्र खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 19:02 IST

कुडाळ तालुक्यातील तालुक्यातील तेंडोली येथील सुमारे ३० एकर जमीन क्षेत्रातील काजू, आंबा कलम बागेला आग लागून अठराशे काजू आणि आंबा कलमांसह बाराशे मीटरची पाईप लाईन खाक झाली. यात पाच ते सहा बागायतदारांचे सुमारे २५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

ठळक मुद्दे तेंडोलीत आंबा, काजू कलम बागेला आग, ३0 एकर क्षेत्र खाक  बाराशे मिटरची पाईप लाईनही जळाली, २५ लाखांचे नुकसान

कुडाळ : तालुक्यातील तालुक्यातील तेंडोली येथील सुमारे ३० एकर जमीन क्षेत्रातील काजू, आंबा कलम बागेला आग लागून अठराशे काजू आणि आंबा कलमांसह बाराशे मीटरची पाईप लाईन खाक झाली. यात पाच ते सहा बागायतदारांचे सुमारे २५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.सध्या वातावरणातील वाढत्या उष्णतेमुळे जिल्ह्यातील सुकलेल्या गवताला आग लागून आंबा-काजू बागायती भस्मसात होण्याचे प्रकार वाढले आहेत. यात बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

तेंडोली-कुंभारवाडी येथील सुमारे ३० एकर जमीन क्षेत्रातील बागायतीला बुधवारी दुपारी आग लागली. येथील बागायतदार सायमंड डिसोजा, प्रकाश राऊळ, किशोर मुणनकर, यशवंत तेंडोलकर, यशवंत परब तसेच यांची सुमारे ८०० आंबा कलमे, १००० काजू कलमे तसेच १२०० मीटर पाईप लाईन  खाक झाली.आग लागल्याचे तेथील ग्रामस्थ व जवळच्या बागेत काम करणाऱ्या कामगारांच्या लक्षात येताच या सर्वांनी तत्काळ घटनास्थळी जात आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र रणरणते ऊन आणि वाऱ्यामुळे आग पसरत जाऊन काही वेळातच सुमारे ३० एकर परिसरात पसरली.

तेंडोलीच्या तलाठ्यांनी नुकसानीचा पंचनामा केला. लोकप्रतिनिधींनी भेट देत पाहणी केली. दरम्यान, आंबा आणि काजू कलमांवरील फळे काढणीयोग्य झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होणार होता. मात्र सर्व कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने बागायतदारांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग