शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंधुदुर्ग सलग बाराव्या वर्षी राज्यात प्रथम; जिल्ह्याचा निकाल ९९.४२ टक्के, मुलींची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2022 15:20 IST

सावंतवाडी तालुक्याचा निकाल सर्वाधिक

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालांत (इ.१० वी) परीक्षेच्या निकालात पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यात एकूण १० हजार १२१ विद्यार्थ्यीनी नोंदणी केली होती. १० हजार १११ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यातील १० हजार ५३ विध्यार्थी उत्तीर्ण होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९९.४२ टक्के लागला. हा निकाल राज्यात सर्वाधिक आहे.

यातील ५ हजार २९७ विद्यार्थंना प्रथम श्रेणी विशेष प्राविण्य, ३५५६ प्रथम श्रेणीत, १०८१ द्वितीय श्रेणीत तर ११९ विद्यर्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले. यंदा सुद्धा निकालात मुलींनीच बाजी मारली आहेत. परीक्षेला बसलेल्या एकूण १० हजार १११ विद्यार्थ्यात ५ हजार २२३ मुलगे तर ४८८८ मुली होत्या. यापैकी ५१८९ मुलगे आणि ४८६४ मुली उत्तीर्ण झाल्या. यात मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९९.३४ तर मुळींच उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९९.५० टक्के आहे. कोकण विभागातून एकूण ३० हजार ८८३ विद्यार्थ्यीनी नोंदणी केली होती. ३० हाहजार ८१६ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यातील ३० हजार ५९३ विध्यार्थी उत्तीर्ण होऊन कोकण विभागाचा निकाल ९९.२७ टक्के लागला.

तालुकावार निकाल पुढील प्रमाणे

देवगड – ९८.८९दोडामार्ग – ९९.७६कणकवली – ९९. १९कुडाळ – ९९.५८मालवण – ९९.२०सावंतवाडी – ९९.९४वैभववाडी – ९९.४२वेंगुर्ला – ९९.५०

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीsindhudurgसिंधुदुर्ग