शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

मालवणातील सरपंच, ग्रामसेवकांची विकासाभिमुख कामगिरीचे कौतुक : पाताडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 18:31 IST

Sarpanch Sindhudurg- गावातील सरपंच आणि ग्रामसेवक ही गावाच्या विकासरथाची दोन चाके आहेत. मालवण तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच व ग्रामसेवक चांगले काम करीत असून विकासाभिमुख कामगिरीने त्यांनी जिल्ह्यात मालवण तालुक्याला आदर्शवत बनविले आहे. जिल्ह्यातील ही कामगिरी अशीच आदर्शवत रहावी, असे प्रतिपादन मालवणचे पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी केले.

ठळक मुद्देमालवणातील सरपंच, ग्रामसेवकांची विकासाभिमुख कामगिरीचे कौतुकअजिंक्य पाताडे : कुंभारमाठ येथे दोन दिवसीय प्रशिक्षण

मालवण : गावातील सरपंच आणि ग्रामसेवक ही गावाच्या विकासरथाची दोन चाके आहेत. मालवण तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच व ग्रामसेवक चांगले काम करीत असून विकासाभिमुख कामगिरीने त्यांनी जिल्ह्यात मालवण तालुक्याला आदर्शवत बनविले आहे. जिल्ह्यातील ही कामगिरी अशीच आदर्शवत रहावी, असे प्रतिपादन मालवणचे पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी केले.जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती मालवणच्यावतीने मालवण तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांचे दोनदिवसीय प्रशिक्षण कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व महात्मा गांधी आणि संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यावेळी सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, माजी सभापती मनीषा वराडकर, प्रशिक्षक व कणकवली पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, पंढरीनाथ माणगावकर, विस्तार अधिकारी पी. डी. जाधव व इतर उपस्थित होते.यावेळी गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनीही मार्गदर्शन केले. यानंतर हर्षदा वाळके व पंढरी माणगावकर यांनी १५ व्या वित्त आयोगाबाबत व अन्य विविध विषयांबाबत विस्तृत माहिती देत मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गोसावी यांनी केले.मार्गदर्शन काळाची गरजगावाचा कारभार हाकणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांना बदलत्या वित्त आयोगाबाबत कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करणे ही काळाची गरज आहे. विकासकामांसाठी निधी खर्च करताना अनेक अडचणी येतात. १५ व्या वित्त आयोगाचा अभ्यास, त्यातील नियम व अटी सरपंच व ग्रामसेवक यांनी जाणून घ्याव्यात. त्यानुसार गावाच्या विकासासाठी निधी योग्य प्रकारे खर्च करून गावाचा विकास साधावा. गावाच्या विकासात सरपंच व ग्रामसेवक यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे परुळेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :sarpanchसरपंचsindhudurgसिंधुदुर्ग