शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर, भातपिकाचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 11:49 IST

Rain, Sindhudurg News, Farmar गेले काही दिवस पडत असलेल्या परतीच्या पावसाने खारेपाटण दशक्रोशीत धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसाचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसत आहे.

ठळक मुद्देपरतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावरभातपिकाचे मोठे नुकसान, शेतकरी चांगलेच अडचणीत

खारेपाटण : गेले काही दिवस पडत असलेल्या परतीच्या पावसाने खारेपाटण दशक्रोशीत धुमाकूळ घातला आहे. या परतीच्या पावसाचा फटका सर्वच शेतकऱ्यांना बसत आहे.शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचे ऐन कापणीवेळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. परिपक्व भातपीक जमिनीवर पडून पुन्हा त्याला कोंब येत आहेत. या परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत.परतीचा पाऊस हा दरवर्षीच असा धुमाकूळ घालीत असतो. सध्या परतीच्या पावसाचा हंगाम सुरू आहे. गेल्या आठवड्याभरात हा पाऊस सायंकाळी किंवा दुपारच्या सुमारास येतो. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस जवळपास दोन ते तीन तास सलग पडतो.भात कापणीचा हंगाम सुरू असताना परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असल्याने शेतमळ्यामध्ये पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे भातशेतीचे नुकसान होत आहे. पावसामुळे भातशेती आडवी झाल्याने पावसाच्या पाण्यात भिजत आहे. त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.शेती हा येथील प्रमुख व्यवसाय असल्याने ऐन भातकापणीवेळीच पाऊस पडल्याने पीक वाया जात आहे. परतीचा पाऊस असाच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांच्या संकटात वाढ होणार आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार करावा व ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.खारेपाटण येथे परतीच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झालेले दिसत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग